शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

जमीनमालकांमुळे MIDC उभी, त्यांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांना घरी पाठवीन; उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2022 12:22 IST

दिल्ली,मुंबई इंंडस्ट्रीयल कॉरिडोअरसाठी शेंद्रा, लाडगाव, करमाड आणि बिडकीन येथील शेतकऱ्यांनी सुमारे दहा हजार एकर जमिन शासनाला दिली.

औरंगाबाद: शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी दिल्यामुळे आज येथे एमआयडीसी उभी आहेत, त्यांनी भूखंडासाठी अर्ज केल्यानंतर त्यांना पसंत पडेल असाच भूखंड त्यांना द्यावा, त्यांना त्रास द्याल तर तुम्हाला घरी पाठवू, असा सज्जड दम, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ऑरिक सिटीच्या अधिकाऱ्यांना दिला.

दिल्ली,मुंबई इंंडस्ट्रीयल कॉरिडोअरसाठी शेंद्रा, लाडगाव, करमाड आणि बिडकीन येथील शेतकऱ्यांनी सुमारे दहा हजार एकर जमिन शासनाला दिली. या शेतकऱ्यांना त्यांनी दिलेल्या जमिनीच्या १५ टक्के जमिन, उद्योग करण्यासाठी ज्या दराने जमिन घेतली त्याच दराने देण्याचा कायदा आहे. यानुसार अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना ऑरिक सिटीने मुख्य रस्त्यावरील एकही भूखंड न देता कोपऱ्यातील अंतर्गत रस्त्यामधील भूखंड दिले गेले. एका शेतकऱ्यास देण्यात आलेल्या भूखंडातील जमिनीतील मुरूम खोदून नेण्यात आलेला आहे. यामुळे त्यांना तात्काळ भूखंड बदलून द्यावा, असे आदेश पंधरा दिवसांपूर्वी दिले होते. मात्र अद्यापही हे काम झाले नसल्याचे शेतकऱ्याच्यावतीने आमदार हरिभाऊ बागडे यांनी उद्याेगमंत्र्यांच्या निदर्शनास आणले, तेव्हा उद्योगमंत्र्यांनी ऑरिकच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. आदेश दिल्यानंतरही तुम्ही शेतकऱ्यास भूखंड का बदलून दिला नाही, असा सवाल करीत शेतकऱ्यास त्रास द्याल तर थेट घरी पाठविन, एम.डी.नाही त्यांची जागा दाखवून देईल असा सज्जड दम देत आजच्या आज त्या शेतकऱ्यास भूखंड बदलून देण्याचे आदेश दिले.

यावेळी पालकमंत्री तथा रोहयोमंत्री संदीपान भुमरे यांनी पैठण आणि बिडकीन एमआयडीसीतील शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. आमदार रमेश बाेरनारे यांनी वैजापूर एमआयडीसीतील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या समस्या सांगितल्या. आ. प्रदीप जैस्वाल, ऑरिकचे जितेंद्र काकुस्ते, व्यवस्थापक महेश पाटील ,एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी चेतनसिंह गिरासे, मुख्य अभियंता श्रीहरी दराडे यांची उपस्थिती होती. 

टॅग्स :Uday Samantउदय सामंतAuric Cityऔरंगाबाद इंडस्ट्रीअल सिटीMIDCएमआयडीसीAurangabadऔरंगाबाद