शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
4
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
5
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
6
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
7
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
8
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

लोकसभेनंतर औरंगाबाद जिल्ह्यात वाढले ३४ हजार ४५६ नवमतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 7:01 PM

प्रशासनाची उडाली धावपळ 

ठळक मुद्देविधानसभा मतदारसंघनिहाय निर्णय कार्यालय 

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीनंतर राबविण्यात आलेल्या पुरवणी मतदार नोंदणी कार्यक्रमात जिल्ह्यात ३४ हजार ४५६ नवीन मतदार वाढले आहेत. लोकसभेला २८ लाख १५ हजार २९९ मतदार होते. आता २८ लाख ४९ हजार ७५५ मतदारसंख्या नऊ मतदारसंघांसाठी आहे. 

सर्वाधिक मतदारसंख्या औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात झाली आहे. या मतदारसंघांत ३ लाख ३५ हजार मतदार आहेत. त्याखालोखाल फुलंब्रीत ३ लाख २५ हजार ४९१ तर औरंगाबाद मध्य मतदारसंघात ३ लाख २४ हजार ६६२ मतदारसंख्या आहे. त्यानंतर पूर्व मतदारसंघात ३ लाख १७ हजार ९५८, सिल्लोडमध्ये ३ लाख १६ हजार ९३८ एकूण मतदार झाले आहेत. गंगापूर मतदारसंघात ३ लाख १२ हजार ४०६, वैजापूरमध्ये ३ लाख ९ हजार ४२० तर सर्वाधिक कमी मतदार पैठण विधानसभा मतदारसंघात आहेत. या मतदारसंघात २ लाख ९३ हजार ५९९ मतदार आहेत. १ जुलै ते २० जुलै या कालावधीत मतदार नोंदणीचा कार्यक्रम राबविण्यात आला. ३१ आॅगस्ट २०१९ पर्यंत अंतिम यादीचा मतदार आकडा प्रशासनाने जारी केला आहे. २० दिवसांतच ३४ हजार ४५६ मतदार वाढले आहेत. शहरी मतदारसंघातील मतदार वाढले असून, हे वाढलेले मतदार निवडणुकीच्या काळाचे समीकरण बदलण्याची शक्यता आहे. आचारसंहितेचा कालावधी ४५ दिवसांवरून ३५ दिवसांवर आल्यामुळे प्रशासनाची निवडणूक व्यवस्थापनासाठी धावपळ होणार आहे. २०१४ साली ३१ आॅगस्टला आचारसंहिता लागली होती. यावर्षी २१ दिवस उशिरा आचारसंहिता लागली. त्यातच दिवाळीपूर्वीच सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी आयोगाने कार्यक्रम आखला. प्रशासनाची धावपळ होईल.

निवडणूक निर्णय कार्यालय : सिल्लोड - उपविभागीय कार्यालय कोर्ट हॉल, कन्नड तहसील कार्यालय, फुलंब्री- मेल्ट्रॉन कंपनी, चिकलठाणा, औरंगाबाद - मध्य शासकीय तंत्रनिकेतन, उस्मानपुरा, पश्चिम - शासकीय अभियांत्रिक महाविद्यालय, उस्मानपुरा, औरंगाबाद पूर्व- जिल्हा समादेशक कार्यालय, एन-१२, पैठण- तहसील कार्यालय, गंगापूर - तहसील कार्यालय, वैजापूर- विनायकराव पाटील महाविद्यालय, वैजापूर येथे निवडणूक निर्णय कार्यालय असतील. 

टॅग्स :VotingमतदानAurangabadऔरंगाबादMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019