शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

जायकवाडी धरण @ ५४.२८ टक्के; पाणलोट क्षेत्रातील जोरदार पावसाने आवक वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 12:19 IST

धरण निम्मे भरल्यामुळे मराठवाड्यातील पाच जिल्ह्यातील लाखो हेक्टर शेतीच्या सिंचनाचा प्रश्न मिटला आहे.

पैठण ( छत्रपती संभाजीनगर) : जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रातील नाशिक भागात झालेल्या जोरदार पावसामुळे सोमवारी सायंकाळपर्यंत या धरणाची पाणी पातळी ४९.८६ टक्क्यांवर पोहोचली होती. तर मंगळवारी सकाळी ८ वाजता पाणीपातळी ५४. २८ टक्क्यांवर गेली आहे. सध्या या धरणात ९३ हजार ३२८  क्युसेकने पाणी येत असल्याची माहिती शाखा अभियंता विजय काकडे यांनी दिली.

मागील वर्षापेक्षा यावर्षी दोन महिने अगोदर धरणात ५० टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये हे धरण निम्मे भरले होते. गेल्या वर्षी हे धरण पूर्ण पावसाळ्यात ५५ टक्के भरले होते. सोमवारी सकाळी दहा वाजता या धरणात ९६ हजार ३३८ क्युसेकने पाणी येत होते. मात्र दुपारनंतर आवक कमी होत ६६ हजार ६६६ क्युसेकवर आली.

दरम्यान, मंगळवारी सकाळी पुन्हा आवक वाढत जाऊन ९३ हजार ३२८  क्युसेकवर गेली आहे. सध्या धरणात जिवंत पाणीसाठा १७७८.४३१ दलघमी आहे. हे धरण निम्मे भरल्यामुळे मराठवाड्यातील पाच जिल्ह्यातील लाखो हेक्टर शेतीच्या सिंचनाचा प्रश्न मिटला आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणRainपाऊसAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा