शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
4
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
5
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
6
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
7
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
8
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
9
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
10
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
11
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
12
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
13
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
14
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
15
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
16
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
17
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
18
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
19
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
20
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
Daily Top 2Weekly Top 5

आयएओ, निर्मलसाठी जि.प. सरसावली

By admin | Updated: September 20, 2014 00:04 IST

हिंगोली : जिल्हा परिषदेकडून निर्मलग्राम अभियानासह आयएसओ व सीएससी उपक्रमात ग्रामपंचायतींचा सहभाग वाढवून प्रशासकीय गतिमानतेला चालना देण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

हिंगोली : जिल्हा परिषदेकडून निर्मलग्राम अभियानासह आयएसओ व सीएससी उपक्रमात ग्रामपंचायतींचा सहभाग वाढवून प्रशासकीय गतिमानतेला चालना देण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी उपक्रमनिहाय प्रत्येक तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे.निर्मलग्राम गाव होण्यासाठी काही गावांत थोडक्या लोकांनी शौचालय बांधले नसल्याने अडचण येत आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्यातील अशी दहा गावे निवडून त्यांना प्राधान्याने काम पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. त्यासाठी पाचही तालुक्यात प्रत्येकी दहा याप्रमाणे पन्नास ग्रामपंचायतींची निवड केली आहे. त्यासाठी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना उद्दिष्ट देण्यात आले आहे, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव यांनी दिली.त्याचबरोबर वरीलप्रमाणेच प्रत्येक तालुक्यातील १0 ग्रामपंचायतींना आयसओ मिळण्यासाठी व सीएससी हा उपक्रम राबविण्यासाठी निवडले आहे. आयएसओसाठी अभिलेखे अद्ययावत ठेवण्यासह इतर सर्व बाबींकडे लक्ष दिले जाणार आहे. या सर्व ग्रामपंचायतींसाठी शिबीर घेतले जाणार आहे. तांत्रिकदृष्ट्या कर्मचाऱ्यांना सक्षम करण्यासाठी काही उपाययोजना करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर जेथे कनेक्टिव्हीची अडचण आहे, तेथे काय उपाययोजता येतील, याबाबतही विचारविमर्श सुरू असल्याचे जाधव म्हणाले. यातील ग्रामपंचायतींची निवड करताना या बाबींची पडताळणी अगोदरच करण्यात आली असली तरी भविष्यात कोणतीच अडचण न येण्यासाठी ही आखणी केली आहे. सीएससीचे काम संग्राम कक्षांतर्गत चालणार आहे. त्यातच नवे फायनान्सर इन्क्लुजर देण्याचे दीडशेचे उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न आहे. (प्रतिनिधी)