शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

सत्तेच्या अहंकारात ऐवढे मदमस्त राज्यकर्ते यापूर्वी कधीच पाहिले नाहीत : देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2021 12:59 IST

Devendra fadanvis: सरकारच्या संवेदना हरवल्या,जनता त्यांना कधीच माफ करणार नाही

औरंगाबाद : विरोधी पक्ष म्हणून सरकारला सहकार्य केलं, तरी देखील सरकार दोन पावले पुढे येण्यास तयार नाही. काल एका एसटी कर्मचाऱ्याचा आंदोलनादरम्यान मृत्यू झाला. दुसरीकडे सरकार चर्चा करायची सोडून मेस्मा लावण्याची भाषा करत आहे. मला वाटत या सरकारच्या संवेदना हरवलेल्या आहेत, असे सत्तेच्या अहंकारात मदमस्त राज्यकर्ते कधी पाहिले नव्हते, अशी खरमरीत टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadanavis) यांनी आज केली. ते संघटनात्मक कार्यक्रमासाठी शहरात आले आहेत. 

पुढे बोलताना विरोधी पक्षनेते फडणवीस म्हणाले, काल तर मला माहिती मिळाली की एक उपोषण करता कर्मचाऱ्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला. हा सरकारचा असंवेदनशीलतेचा कळस आहे. मेस्मा लावायच्या ऐवजी सरकारने चर्चेतून मार्ग काढावा. विरोधी पक्ष म्हणून आम्ही सरकारला सहकार्य केले, मात्र सरकार दोन पावले पुढे येण्यास तयार नाही. मला असं वाटतं की सरकारच्या संवेदना हरवलेल्या आहेत.

सत्तेच्या अहंकारात राज्यकर्ते मदमस्त नायर हॉस्पिटलमध्ये आग लागली तेव्हा सरकारच्यावतीने कोणी बघायला देखील गेले नाही. आमच्या नगरसेवकांनी आमदारांनी विषय मांडला. त्यानंतर राज्यकर्त्यांना जाग आली आणि त्यानंतर हे बघायला गेले. सत्तेच्या अहंकारामुळे एवढे मदमस्त राज्यकर्ते यापूर्वी कधी पाहिले नाहीत,जनता त्यांना कधीच माफ करणार नाही, अशी टीकाही यावेळी विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी केली. 

'सामना'चा केंद्रबिंदू गांधी परिवार मी पहिल्यांदाच सांगितलं की सामना आणि संपादक यांचे केंद्रबिंदू आता बदललेले आहेत. त्यांचे नेते अलीकडच्या काळात सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी झाले आहेत. म्हणून मला असं वाटतं की तीच प्रचीती  आता आपल्याला मिळत आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेAurangabadऔरंगाबादBJPभाजपा