शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

औरंगाबाद मतदारसंघात सर्वाधिक ६६.०६ टक्के मतदान १९९९ मध्ये

By नजीर शेख | Published: April 23, 2024 8:06 PM

१९९९ च्या निवडणुकीखालोखाल २०१९ मध्ये ६३.४८ टक्के मतदान झाले.

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ निवडणुकीच्या इतिहासात आतापर्यंत सर्वाधिक मतदान हे १९९९ मध्ये झाले आहे. त्यावेळी ६६.०६ टक्के इतके मतदान झाले हाेते.

१९७१ निवडणुकीपासूनचा औरंगाबाद मतदारसंघाचा इतिहास पाहिला असता, सर्वात कमी मतदान हे १९८० मध्ये झालेले आढळून येते. त्यावेळी केवळ ४५.८ टक्के मतदान झाले आहे, म्हणजे पन्नास टक्क्यांपेक्षा कमी नागरिकांनी आपला लोकप्रतिनिधी निवडला असल्याचे दिसते. सर्वाधिक मतदान झालेले असताना, शिवसेनेचे चंद्रकांत खैरे हे निवडून आले आहेत. खैरे यांना सुमारे ५२ टक्के मते मिळाली. सर्वात कमी मतदान झालेले असताना, काँग्रेसचे काझी सलीम निवडून आले आहेत. अर्थात या ४५.८ टक्के मतदानातही काझी सलीम यांनी पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त मते घेतली होती. त्यांना ५०.५१ टक्के मते मिळाली होती.

१९९९ च्या निवडणुकीखालोखाल २०१९ मध्ये ६३.४८ टक्के मतदान झाले. यावेळी एमआयएमचे इम्तियाज जलील निवडून आले, तर खैरे यांचा निसटता पराभव झाला. १९८० आणि १९९१ (४८.३७) अशा दोन निवडणुकांत पन्नास टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले आहे.

१९७१ पासूनच्या निवडणुकीतील मतदानवर्ष             टक्के मतदान१९७१ ५२.६६१९७७ ५६.१७१९८० ४५.८१९८४ ५८.७८१९८९ ५९.९४१९९१ ४८.३७१९९६ ५२.८९१९९८ ६१.४१९९९ ६६.०६२००४ ५४.३०२००९ ५१.५६२०१४ ६१.८५२०१९ ६३.४८

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४