शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashwini Bidre: अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
2
४ रुग्णवाहिका, १० मृतदेह...एकाच कुटुंबातील ८ जणांच्या मृत्यूनं सगळ्यांचे डोळे पाणावले
3
आधी केस गळती, आता नखं गळती; पुण्यातील आरोग्य टीम बुलढाण्यात पोहोचली
4
मोठं होऊन काय व्हायचंय? आयुष म्हात्रेचा लहाणपणीचा व्हिडिओ होतोय व्हायरल, नक्की बघा
5
सोन्याने म्युच्युअल फंडांनाही टाकलं मागे; आतापर्यंत २५% परतावा, किंमत १ लाख रुपयांच्या पुढे जाईल का?
6
श्रेयस अय्यर, ईशानचं पुनरागमन, या तरुण चेहऱ्यांनाही संधी, बीसीसीआयचे वार्षिक करार जाहीर 
7
भाच्याच्या प्रेमात वेडी झाली मामी, सौदीहून परतलेल्या पतीला संपवलं; मृतदेह बॅगेत भरला अन्...
8
'फॅण्ड्री'मधली शालू झाली ख्रिश्चन, राजेश्वरी खरातने धर्म बदलल्याने चाहते झाले नाराज
9
'सिस्टममध्ये मोठी गडबड, निवडणूक आयोगानेही तडजोड केली', राहुल गांधींनी अमेरिकेत मांडला महाराष्ट्र निवडणुकीचा मुद्दा
10
"ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही जनभावना’’, संजय राऊतांचं मोठं विधान, उद्धव ठाकरेंचा संदेशही सांगितला 
11
Astro Tips: स्वत:ची गाडी, बंगला हे प्रत्येकाचंच स्वप्नं; पण नशिबात ते नसेल तर उपाय कोणते? वाचा!
12
पत्नीने मिरची पावडर टाकली, नंतर चाकूने हल्ला केला; माजी डीजीपींच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा
13
LIC च्या 'या' स्कीममध्ये गुंतवणूक करून मुलीचं भविष्य करू शकता सुरक्षित, १२१ रुपये वाचवून जमेल लाखोंचा फंड
14
बीडची बिहारच्या दिशेनं वाटचाल, माजलगावात बिलाच्या कारणावरून ढाबा मालकाची हत्या
15
तुम्हालाही व्हॉट्सअपवर Hi, Hello चा मेसेज आलाय का? १५० रुपये मिळतील; पण नंतर काय कराल...
16
मनीषा डॉक्टरांच्या घरची मेंबर झाली; बघता बघता रुग्णालयात टॉपवर गेली, अटक केलेली महिला कोण?
17
पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात: ट्रकची ५ वाहनांना धडक; बाप-लेकीचा मृत्यू, १२ जण जखमी
18
चिनी कंपनीमुळे मस्क गुडघ्यावर? 'टेस्ला'ला वाचवण्यासाठी भारताकडे धाव, टाटासह ३ कंपन्यांकडे मागितली मदत
19
पंतप्रधान जनधन योजनेनं आपलाच विक्रम मोडला, डिपॉझिटची रक्कम उच्चांकी स्तरावर; खातेधारकही वाढले
20
भारतात उभारलं जाणार जगातील पहिले अक्षय्य ऊर्जेवर चालणारे शहर? कशा असतील अत्याधुनिक सुविधा?

अतिवृष्टीचा फटका! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना द्यावी लागेल २३४ कोटींची भरपाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 13:59 IST

अतिवृष्टीने एकूण १ लाख ५६ हजार ४२९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.

छत्रपती संभाजीनगर : सप्टेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील १ लाख ५६ हजार ४२९ हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांसह फळपिकांना फटका बसला आहे. नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून २ लाख ५७ हजार ३०५ बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी २३४ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे.

याबाबतचा अहवाल जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांना सादर केला असून मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यातील प्राप्त अहवाल एकत्रित करुन नुकसानभरपाईसाठी निधी मागणी अहवाल शासनाकडे सादर होईल. अतिवृष्टीमुळे १ लाख ४६ हजार ८३८ हेक्टरवरील जिरायती क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाले. यासह २२ हेक्टरवरील बागायत तर ९ हजार ५६८ हेक्टरवरील फळपिकांना फटका बसला.

एकूण १ लाख ५६ हजार ४२९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. जिरायत क्षेत्रातील नुकसानभरपाईसाठी १९९ कोटी ७० लाख रुपये, बागायत क्षेत्रासाठी ५ लाख ९४ हजार रुपये तर फळपीक क्षेत्रासाठी ३४ कोटी ४४ लाख ७६ हजार ४४० रुपयांचा निधीची गरज असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले.

तालुका             – बाधित शेतकरी - बाधित क्षेत्र - अपेक्षित निधीछत्रपती संभाजीनगर – ५०४९             - ४२९६.७९ - १५ कोटीपैठण             – ९४१५५             - ५०७९०             - ७१ कोटीफुलंब्री             – १०५                         - ६९.०७             - ९३ लाखगंगापूर             – ३०७६१             - २२४८९             - ३१ कोटीखुलताबाद             – १२५५१             - ८३४६             - ११ कोटीसिल्लोड             – ७९१२०             - ५०१४७             - ६८ कोटीकन्नड                         – २५७६             - ८०२             - ११कोटी            सोयगाव             – ३२९८८             - १९४८९.१७ - २६ कोटीएकूण                         - २५७३०५             - १५६४२९.०३ - २३४ कोटी

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRainपाऊसFarmerशेतकरी