शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

अखेर २२ सप्टेंबरपासून औरंगाबादहून मुंबईसाठी विमानसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 5:29 PM

प्रवाशांच्या प्रतिसादानुसार ही विमानसेवा नियमित होईल

ठळक मुद्देएअर इंडिया करणार सेवेला सुरुवात  आठवड्यातून ३ दिवस उड्डाण 

औरंगाबाद : औरंगाबादकरांचीमुंबई विमानसेवची प्रतीक्षा अखेर संपली आहे. एअर इंडियाकडून २२ सप्टेंबरपासून मुंबई- औरंगाबाद - मुंबई विमानसेवा सुरू केली जात आहे. आठवड्यातून ३ दिवस हे विमान उड्डाण घेईल, अशी माहिती विमानतळाचे संचालक डी.जी. साळवे यांनी दिली. 

 

आठवड्यातून मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी एअर इंडियाचे हे विमान उड्डाण घेईल. मुंबईहून सायंकाळी ६ वाजता उड्डाण घेऊन औरंगाबादेत  सायंकाळी ७.२० वाजता दाखल होईल. रात्री ८.२० वाजता येथून उड्डाण घेईल  आणि रात्री ९.३५ वाजता विमान मुंबईत पोहोचेल.

प्रवाशांना दिलासा मुंबईसाठी सकाळच्या वेळेत विमानसेवा देण्याची मागणी करण्यात आली होती; परंतु सकाळच्या वेळेतील स्लॉट मिळाला नाही. किमान सायंकाळचे स्लॉट देण्याची मागणी करण्यात आली, ही मागणी मान्य झाली. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. प्रवाशांच्या प्रतिसादानुसार ही विमानसेवा नियमित होईल, अशी आशा आहे.- सुनीत कोठारी, उद्योजक 

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाAurangabadऔरंगाबादMumbaiमुंबईAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ