शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची ओढ; शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:44 IST

पावसाने मोठी ओढ दिल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनित्रूड : पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले तरी या परिसरात एक - दोन वेळा पाऊस झाला. त्या आधारावर खरिपाची पेरणी केली. पिके चांगली आली. मात्र, पावसाने मोठी ओढ दिल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे. येत्या काही दिवसात पावसाने समाधानकारक हजेरी लावली नाही तर तोंडचा आलेला घास जाऊ शकतो अशी स्थिती आहे.जूनमध्ये सुरुवातीला पेरणीलायक पाऊस झाल्याने बी-बियाणांची तसेच खतांची खरेदी केली. काळ्याची आईची शेतकºयांनी ओटी भरली. जमिनीत ओल चांगली राहिल्याने पिके जोमात आली.मागील २० दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे. त्यामुळे पेरलेले पीक वाया जाते की काय, अशी भीती शेतकºयांना वाटत आहे.कर्ज घेण्यास येत असलेल्या अडचणींमुळे खाजगी सावकाराकडून व्याजाने पैसे घेऊन खत, बी-बियाणे खरेदी केले. आता जायचे तरी कोणाच्या दारात, अशा गंभीर प्रश्न शेतकºयांना भेडसावत आहे. पेरणीपूर्व अनुदानाची घोषणा हवेत विरली तर कर्जमाफीही संभ्रमात टाकणारी असल्याने शेतकरी चिंतातुर आहेत.