शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

पावसाची ओढ; शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:44 IST

पावसाने मोठी ओढ दिल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनित्रूड : पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले तरी या परिसरात एक - दोन वेळा पाऊस झाला. त्या आधारावर खरिपाची पेरणी केली. पिके चांगली आली. मात्र, पावसाने मोठी ओढ दिल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे. येत्या काही दिवसात पावसाने समाधानकारक हजेरी लावली नाही तर तोंडचा आलेला घास जाऊ शकतो अशी स्थिती आहे.जूनमध्ये सुरुवातीला पेरणीलायक पाऊस झाल्याने बी-बियाणांची तसेच खतांची खरेदी केली. काळ्याची आईची शेतकºयांनी ओटी भरली. जमिनीत ओल चांगली राहिल्याने पिके जोमात आली.मागील २० दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे. त्यामुळे पेरलेले पीक वाया जाते की काय, अशी भीती शेतकºयांना वाटत आहे.कर्ज घेण्यास येत असलेल्या अडचणींमुळे खाजगी सावकाराकडून व्याजाने पैसे घेऊन खत, बी-बियाणे खरेदी केले. आता जायचे तरी कोणाच्या दारात, अशा गंभीर प्रश्न शेतकºयांना भेडसावत आहे. पेरणीपूर्व अनुदानाची घोषणा हवेत विरली तर कर्जमाफीही संभ्रमात टाकणारी असल्याने शेतकरी चिंतातुर आहेत.