शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
2
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
3
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
4
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
5
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
6
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
9
धक्कादायक! ब्रेकअपमुळे पाचवीतील ४ मुलींनी रचला वर्गातील मुलाच्या हत्येचा कट
10
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
11
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
12
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
13
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
14
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
15
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
16
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
17
गृहकर्ज स्वस्त झाल्यानंतरही मुंबईत घर घेणं महाग! पण देशातील 'हे' शहर आहे बजेट फ्रेंडली; किती पडतो हप्ता?
18
'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना
19
जाम घाबरलेला रोहित शर्मा; किंग कोहलीच्या रुपात देवच पावला! टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील खास किस्सा
20
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर

अखेर मालेगाव परिसराला ईसापूरचे २ दलघमी पाणी

By admin | Updated: December 18, 2015 00:01 IST

शरद वाघमारे, मालेगाव मालेगाव व नांदेड तालुक्यातील काही गावांना इसापूर धरणाचे दोन दलघमी पाणी सोडण्यात आले, पाणी आलेही. यासंदर्भात ‘लोकमत’ ने वृत्त प्रकाशित केले होते.

शरद वाघमारे, मालेगाव मालेगाव व नांदेड तालुक्यातील काही गावांना इसापूर धरणाचे दोन दलघमी पाणी सोडण्यात आले, पाणी आलेही. यासंदर्भात ‘लोकमत’ ने १७ डिसेंबरच्या अंकात सविस्तरपणे वृत्त प्रकाशित केले होते. सदरील पाणी गिरगाव जि़हिंगोली दाभडी वितरीकेतून दिले जाणार असून पाण्याच्या अवैध उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाईही करण्यात येणार असल्याची माहिती उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता मेश्राम यांनी दिली़ उर्ध्व पैनगंगेचे पाणी मालेगाव परिसराला मिळावे याबाबत लोकमतने सातत्याने पाठपुरावा केला होता़ मालेगाव परिसरातील मालेगाव, धामधरी, देगाव कु़, डौर, सावरगाव, उमरी, कामठा बु़ व नांदेड तालुक्यातील कासारखेडा,भालकी, चिखली आदी गावांना उर्ध्व पैनगंगेचे (ईसापूर) पाणी दाभडी नाल्यातून सोडावे अशी मागणी होते़ परंतु आरक्षित झालेले पाणी ०़३० दलघमी होते़ प्रत्यक्षात या गावांना पाणी मिळण्यासाठी वाढीव पाण्याची आवश्यकता होती़ याबाबत खा़अशोकराव चव्हाण व मालेगाव व नांदेड तालुक्यातील गावांनी वाढीव पाण्याची मागणी केली होती़ त्यामुळे उर्ध्व पैनगंगेचे पाणी गिरगाव वितरीकेतून दाभडी नाल्यातून धामधरी, मालेगाव, देगाव कु़, डौर, कासारखेडा, भालकी, चिखली, पासदगाव, इजळी, चिकाळा, सावरगाव, उमरी, कामठा बु़ आदी गावांना २ दशलक्ष घनमीटर पाणी सीतानदीमधून मिळणार आहे़