शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

बिनविरोध निवडणुकीसाठी ईटकूरकरांची संमती

By admin | Updated: July 20, 2015 00:52 IST

कळंब : तालुक्यातील ईटकूर येथे पोलिस प्रशासन व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध काढण्यासाठी रविवारी घेण्यात आलेल्या ग्रामसभेत

कळंब : तालुक्यातील ईटकूर येथे पोलिस प्रशासन व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध काढण्यासाठी रविवारी घेण्यात आलेल्या ग्रामसभेत ‘बिनविरोध’ला ग्रामस्थांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी संमती दर्शविली. दरम्यान, कोणत्या ‘फॉर्म्युल्या’वर सदस्यांची निवड करायची, यासाठी मंगळवारी पुन्हा ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार आहे.सद्यस्थितीत ईटकूर ग्रामपंचायतीसाठी बहुरंगी लढतीची शक्यता आहे. यासाठी वेगवेगळ्या आघाड्या आकाराला आल्या आहेत. शिवाय हे गाव संवेदनशील समजले जाते. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत बिनविरोधचा प्रस्ताव समोर आला. यास पोनि सुनील नेवसे यांनी सकारात्मक प्रतिसाद देवून यासाठी पुढकार घेतला. गावात बिनविरोध निवडणुकीसाठी चांगलीच चर्चा सुरू झाल्यानंतर यासाठी रविवारी ग्रामसभा बोलाविण्यात आली. सकाळी येथील हनुमान मंदिरात ही ग्रामसभा पार पडली. यावेळी पोनि सुनील नेवसे, जि. प. सदस्य बालाजी आडसूळ, पं. स. उपसभापती लक्ष्मण आडसूळ, तंटामुक्त समिती अध्यक्ष अरूण बावळे, शिवसेनेचे अनिल आडसूळ, भाजपाचे विलास गाडे यांच्यासह विविध पक्षाचे, गटाचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध काढण्याचे आवाहन पोनि नेवसे यांनी केले. तर जि. प. सदस्य बालाजी आडसूळ, उपसभापती लक्ष्मण आडसूळ, हिंदविजय बावळे, तानाजी गंभिरे, पवन आडसूळ, अनिल आडसूळ, भाई बाबूराव जाधव यांनी यास हरकत नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे सर्वांची संमती गृहीत धरून याचा फॉर्म्युला निश्चित करण्यासाठी पुन्हा मंगळवारी ग्रामसभा बोलाविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. (वार्ताहर)