शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

Drought In Marathwada : मराठवाड्यातील १६ लाख नागरिकांची तहान टँकरच्या पाण्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 19:44 IST

७०५ टँकर पाच जिल्ह्यांत सध्या सुरू असून, भविष्यात ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. 

औरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळ गंभीर वळणावर पोहोचू लागला आहे. पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट सध्या विभागासमोर असून, १६ लाख २२ हजार २७६ नागरिकांची तहान टँकरच्या पाण्यावर भागविली जात आहे. ७०५ टँकर पाच जिल्ह्यांत सध्या सुरू असून, भविष्यात ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील ३६४ गावांतील ७ लाख १०० नागरिक, जालन्यातील ६३ गावांतील १ लाख ५८ हजार ७०६ नागरिक, नांदेडमधील १ गावातील १२६०० नागरिक, बीड जिल्ह्यातील १३४ गावांतील ६ लाख ९९ हजार ११८ नागरिक, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील ६ गावांत राहणाऱ्या ११ हजार ७५२ नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या तुलनेत ३७ गावांची वाढ झाली आहे. तसेच ५ लाख नागरिकांपर्यंत टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे. ५६८ गावे आणि ६७ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत असून, आगामी काळात ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. पाणीपुरवठ्यासाठी विभागातील ५७८ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. 

कोणत्या जिल्ह्यात किती टँकर :जिल्हा                  लोकसंख्या           गावे    टँकर संख्या औरंगाबाद         ७ लाख ४० हजार     ३६४    ४६३जालना              १ लाख ५८ हजार    ६३    ९५नांदेड                     १२ हजार ६००    ०१    ०२बीड                    ६ लाख ९९ हजार    १३४    १३९उस्मानाबाद            ११ हजार ७५२    ०६    ०६एकूण                १६ लाख २२ हजार     ५६८    ७०५

टॅग्स :droughtदुष्काळMarathwadaमराठवाडाWaterपाणी