शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

जळीत कांडानंतर विद्यापीठ सतर्क; मानसोपचार तज्ज्ञांकडून विद्यार्थ्यांचे करणार समुपदेशन

By योगेश पायघन | Updated: November 23, 2022 17:25 IST

विद्यार्थी-शिक्षक संवाद वाढवण्याच्या सूचना कुलगुरू यांनी दिल्या आहेत. 

औरंगाबाद: शासकीय विज्ञान संस्थेत संशोधक विद्यार्थी, विद्यार्थीनीच्या जळीत प्रकरणाची विद्यापीठाने गंभीर दखल घेतली आहे. प्रत्येक विभागात विद्यार्थ्यांना मानसोपचार समुपदेशकांद्वारे तसेच मेंटाॅरकडून मानसिक समुपदेश करण्यात येणार आहे. तसेच प्राध्यापक, विभागप्रमुखांना विद्यार्थ्यांशी संवाद वाढवा, विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घ्या. विद्यार्थ्यांना विश्वासात घ्या, अशा सूचना देणार असल्याचे कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी सांगितले.

विद्यापीठ परिसरात ४६ विभागात संशोधक विद्यार्थ्यांसह, पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांना पुढील आठ दहा दिवसांत मानसोपचार विभागाकडून समुपदेश करण्यासाठी नियोजन करत आहेत. तसेच या संदर्भात समाजात काम करत असलेले मेंटाॅर, सामाजिक संस्थांनाही विविध विभागात बोलवणार आहोत. विद्यार्थ्यांचे समुपदेश करून नैराश्य, अडचणींना समाेरे जाण्यासाठी प्रोत्साहीत करणे, आत्मविश्वास वाढवणे, विद्यार्थ्यांना लक्षकेंद्रीत करण्याच्या दृष्टीने समुपदेशन करणार आहोत. तसेच विभागाविभागात जावून विद्यार्थी संवाद तर वाढवू. तसेच प्रत्येक विभागातील प्राध्यापक, विभागप्रमुखांनाही विद्यार्थ्यांशी संवाद वाढवण्यासंबंधी सुचना देणार असल्याचे कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले म्हणाले. 

विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक समस्या जाणून घेत त्यातून मार्ग काढण्यासाठी प्राध्यापक, विद्यापीठ प्रशासन मदत करेल. मैत्रीपूर्ण वातावरण निर्मातीसाठी विद्यापीठ प्रशासनाचा प्रयत्न असेल असेही कुलगुरूंनी स्पष्ठ केले. विद्यापीठात सध्या निवडणूका, त्यांनंतर क्रीडा महोत्सव, पदवी,पदव्युत्तर परीक्षांची लगबग आहे. यातून वेळ काढून विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रीत करून कितीही अडचणी आल्यातर त्यातून मार्ग काढून जगण्यासंबंधी समुपदेश करू असेही कुलुगुरू म्हणाले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादDeathमृत्यूAurangabadऔरंगाबाद