शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

जळीत कांडानंतर विद्यापीठ सतर्क; मानसोपचार तज्ज्ञांकडून विद्यार्थ्यांचे करणार समुपदेशन

By योगेश पायघन | Updated: November 23, 2022 17:25 IST

विद्यार्थी-शिक्षक संवाद वाढवण्याच्या सूचना कुलगुरू यांनी दिल्या आहेत. 

औरंगाबाद: शासकीय विज्ञान संस्थेत संशोधक विद्यार्थी, विद्यार्थीनीच्या जळीत प्रकरणाची विद्यापीठाने गंभीर दखल घेतली आहे. प्रत्येक विभागात विद्यार्थ्यांना मानसोपचार समुपदेशकांद्वारे तसेच मेंटाॅरकडून मानसिक समुपदेश करण्यात येणार आहे. तसेच प्राध्यापक, विभागप्रमुखांना विद्यार्थ्यांशी संवाद वाढवा, विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घ्या. विद्यार्थ्यांना विश्वासात घ्या, अशा सूचना देणार असल्याचे कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी सांगितले.

विद्यापीठ परिसरात ४६ विभागात संशोधक विद्यार्थ्यांसह, पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांना पुढील आठ दहा दिवसांत मानसोपचार विभागाकडून समुपदेश करण्यासाठी नियोजन करत आहेत. तसेच या संदर्भात समाजात काम करत असलेले मेंटाॅर, सामाजिक संस्थांनाही विविध विभागात बोलवणार आहोत. विद्यार्थ्यांचे समुपदेश करून नैराश्य, अडचणींना समाेरे जाण्यासाठी प्रोत्साहीत करणे, आत्मविश्वास वाढवणे, विद्यार्थ्यांना लक्षकेंद्रीत करण्याच्या दृष्टीने समुपदेशन करणार आहोत. तसेच विभागाविभागात जावून विद्यार्थी संवाद तर वाढवू. तसेच प्रत्येक विभागातील प्राध्यापक, विभागप्रमुखांनाही विद्यार्थ्यांशी संवाद वाढवण्यासंबंधी सुचना देणार असल्याचे कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले म्हणाले. 

विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक समस्या जाणून घेत त्यातून मार्ग काढण्यासाठी प्राध्यापक, विद्यापीठ प्रशासन मदत करेल. मैत्रीपूर्ण वातावरण निर्मातीसाठी विद्यापीठ प्रशासनाचा प्रयत्न असेल असेही कुलगुरूंनी स्पष्ठ केले. विद्यापीठात सध्या निवडणूका, त्यांनंतर क्रीडा महोत्सव, पदवी,पदव्युत्तर परीक्षांची लगबग आहे. यातून वेळ काढून विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रीत करून कितीही अडचणी आल्यातर त्यातून मार्ग काढून जगण्यासंबंधी समुपदेश करू असेही कुलुगुरू म्हणाले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादDeathमृत्यूAurangabadऔरंगाबाद