शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

पाण्याच्या शोधातील हरणाचा विहिरीत पडून मृत्यू; पाणवठे आटल्याने परिस्थिती गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2021 5:44 PM

परिसरातील पाणवठे आणि धरण क्षेत्रातील पाण्याची पातळी मृत साठ्यावर असल्याने वन्यप्राण्यांचे हाल होत आहेत.

ठळक मुद्देपाण्यासाठी वन्यप्राण्यांचा मोर्चा शेताकडे वळला आहे.

सोयगाव :  पाण्याच्या शोधात कळपातून भरकटलेल्या नर जातीच्या हरणाचा विहिरीत पडून बुडून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना जरंडी शिवारात शुक्रवारी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळ गाठून हरणाचा मृतदेह बाहेर काढून अंत्यसंस्कार केले. 

सोयगावसह परिसरात उन्हाची वाढलेली दाहकता वाढली आहे. परिसरातील पाणवठे आणि धरण क्षेत्रातील पाण्याची पातळी मृत साठ्यावर असल्याने वन्यप्राण्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे पाण्यासाठी वन्यप्राण्यांचा मोर्चा शेताकडे वळला आहे. कोरडेठाक झालेल्या पाणवठ्याने वन्यप्राणी पिण्याच्या पाण्यासाठी रखरखत्या उन्हात शिवाराकडे येत आहेत. यातच जंगलातील अन्न आणि पाण्याचा टंचाई निर्माण झाल्याने पिण्याच्या पाण्यासाठी आलेल्या कळपातून भरकटलेल्या नर जातीच्या हरिणाला पिण्याच्या पाण्यासाठी जीव गमवावा लागला आहे. 

याबाबत वनविभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा  केला. ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीतून मृत हरिणाला बाहेर काढून अंत्यसंस्कार केले. वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल गणेश सपकाळ, वनरक्षक माया जिने, वनमजूर गोविंदा गांगुर्डे, अमृत राठोड, छगन झाल्टे, ओम बिरारे आदींनी मृत हरिणाला विहिरीतून बाहेर काढून त्यावर शेतातच अंत्यसंस्कार केले.

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबाद