शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल्सची वेळ वाढविण्याबाबत आज सायंकाळपर्यंत निर्णय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2021 12:17 IST

Aurangabad Break The Chain : पुण्यात शहरात तर नागपूरमध्ये पूर्ण जिल्ह्यात परवानगी दिली आहे.

ठळक मुद्देपाॅझिटिव्हिटी रेटचा विचार करून निर्णय जिल्हाधिकाऱ्यांची पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याशी चर्चा

औरंगाबाद : पुणे व नागपूरप्रमाणे रात्री १० वाजेपर्यंत औरंगाबादमध्ये हॉटेल्स चालकांना डायनिंग सेवा देण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी पालकमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai ) यांच्याशी चर्चा केली. नागपूर, पुणे आणि औरंगाबादमधील कोरोनाबाधितांचा पॉॅझिटिव्हिटी दर किती याची तुलना करून औरंगाबादमधील हॉटेल्सची वेळ वाढविण्याचा निर्णय होईल. मुख्य सचिवांशी चर्चा करून पालकमंत्री मंगळवारी सायंकाळपर्यंत औरंगाबादसाठी निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.

जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले, पालकमंत्री देसाई यांच्याशी हॉटेल्सची वेळ वाढविण्याबाबत चर्चा केली आहे. पुण्यात शहरात तर नागपूरमध्ये पूर्ण जिल्ह्यात परवानगी दिली आहे. औरंगाबादचा कोरोनाबाधितांचा पॉझिटिव्हिटी दर कमी आहे. त्यामुळे येथे वेळ वाढवून मिळणे शक्य होईल. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मागील सहा महिन्यांपासून हॉटेल, परमिट रूम चालकांचे निर्बंधांमुळे कंबरडे मोडले आहे. नाइटलाइफवरील बंधने कायम आहेत. सर्व हॉटेल्समध्ये सोमवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत डायनिंगला परवानगी आहे. शनिवार, रविवार फक्त पार्सल सुविधा, होम डिलिव्हरी करता येत आहे. हॉटेल्स व्यवसाय रात्री १० वाजेपर्यंत तरी सुरू राहावा, अशी मागणी सुरू आहे.

शहराबाहेर सगळे आलबेलशहरातच हाॅटेल्सवर वेळ आणि डायनिंग सेवा देण्याची बंधने आहेत. शहराबाहेर मात्र सर्व काही सर्रासपणे सुरू असल्याची ओरड नियमित कर भरणारे परमिट रूम चालक करीत आहेत. त्यातच वाइन शॉप्सना कुठलीही बंधने नाहीत, त्यामुळे परमिट रूममधून कुणीही मद्य खरेदी करीत नाही. वाइन शॉपवरून मद्य खरेदी करून अनेक जण शहराबाहेरील ढाब्यांकडे जातात. लाखो रुपयांचे लायसन्स शुल्क भरून जर व्यवसाय करण्याची मुभा नसेल, तर लायसन्स शुल्क माफ करावे, अशी मागणीदेखील परमिट रूम चालक करीत आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादSubhash Desaiसुभाष देसाई