शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

coronavirus : औरंगाबादमध्ये दोन बाधित महिलांचा मृत्यू; एकूण बळी ४४

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 3:56 PM

४१ वर्षीय महिला व ७० वर्षीय वृद्धेचा उपचारादरम्यान मृत्यू

औरंगाबाद : संजय नगर येथील ४१ वर्षीय महिला व बहादुरपुरा येथील ७० वर्षीय वृद्धेचा कोरोनाच्या उपचारादरम्यान मृत्यु झाला. त्यामुळे शहरातील मृतांचा आकडा ४४ झाला आहे.

संजय नगर येथील ४१ वर्षीय महिलेला १६ मे रोजी घाटीत भरती करण्यात आले होते. १९ मे ला त्या पाॅझीटीव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. कोरोनामुळे त्यांना दोन्ही बाजुने न्युमोनिया, तीव्र श्वसनविकार, पुर्वीचा मधुमेह, उच्चरक्तदाब यामुळे त्यांचागुरुवारी दुपारी एक वाजता  मृत्यु झाल्याचे डाॅक्टर म्हणाले. तर बहुदुरपुरा येथील ७० वर्षीय वृद्ध महिलेला १४ मे रोजी भरती करण्यात आले होते. त्यांचा अहवाल १५ मेला पाॅझीटीव्ह आला. न्युमोनिया, तीव्र श्वसन विकार, मधुमेह, उच्चरक्तदाब असल्याचे त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे शुक्रवारी पहाटे सव्वातीन वाजता त्यांचा मृत्यु झाल्याचे डाॅ. अरविंद गायकवाड यांनी कळवले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबादDeathमृत्यू