शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

निधी मिळूनही बांधकाम रखडले

By admin | Updated: April 14, 2016 00:58 IST

\वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील पद्मावती येथील जि.प.प्राथमिक शाळेच्या तीन वर्ग खोल्यावरील एक वर्षापूर्वी वादळी वाऱ्यात शाळेवरील पत्रे उडून गेली होती.

\वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील पद्मावती येथील जि.प.प्राथमिक शाळेच्या तीन वर्ग खोल्यावरील एक वर्षापूर्वी वादळी वाऱ्यात शाळेवरील पत्रे उडून गेली होती. शाळा दुरूस्तीसाठी निधी मिळूनही किरकोळ कारणामुळे दुरूस्ती रखडली आहे.एक वर्षापासून विद्यार्थ्यांनी वऱ्हाड्यांत बसून ज्ञानार्जन केले. परंतु शिक्षण विभागाला वारंवार मागणी करून शाळेची दुरूस्ती करण्यात आली नव्हती. सध्या शिक्षण विभागाने आठ लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला. परंतु बांधकामासाठी निधी कमी देण्यात आल्याने शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षासह सदस्यांनी आक्षेत घेत वाढीव निधी देण्याची मागणी केली आहे. आलेला निधी परत जाण्याची वेळ आली आहे. शालेय समिती आणि शिक्षण विभागाच्या हेवदाव्यात विद्यार्थ्यांचे हाल होत असल्याने चित्र आहे.अनेक वेळा आंदोलन केले शाळाच भोकरदन पंचायत समिती कार्यालयात भरवली. परंतु केवळ पोकळ आश्वासनेच मिळाली. यामुळे विद्यार्थ्यांना वर्गखोल्या नसल्याने नाईलाजाने अंगणात शाळा भरवावी लागली. परंतु प्रशासनाकडून कुठलीच हालचाल झाली नाही. प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला आहे. याशिवाय काहीच उत्तरे मिळाली नाहीत. पाठपुरावा करुन निधी आणला. परंतु तो निधी अपुरा असल्याने शाळा तसेच शालेय समिती तो निधी स्वीकारण्यास तयार नसल्याचे सांगण्यात येते. (वार्ताहर)शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील चव्हाण यांनी सांगितले, शाळा बांधकामसाठी निधी आला परंतु तो निधी अपुरा आहे. त्यात पूर्ण काम होत नाही. आम्ही करारनामापत्रक देऊ शकत नाही. जो निधी आला तो जुना २०११ चा असल्याने आम्हाला वाढीव निधी द्यावा, अशी मागणी आमची आहे. ४ अंदाजपत्रकाची मागणी केली तर दाखवत नाहीत. फक्त करारनामा करुन द्या असे सांगतात. परंतु अंदाजपत्रक दाखवत नाही.यामुळे आम्ही करारनामा करुन देत नाही. एकूणच वर्ग खोल्या बांधकामासाठी वाढीव निधी देण्याची गरज असल्याचे चव्हाण यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. अभियंता वाढेकर यांनी सांगितले,पद्मावती शाळेला निधी मंजूर आहे. २ वर्ग खोल्या बांधण्यासाठी सदर निधी २०१०-११चा आहे. आठ लाख पंचवीस हजार रुपये मंजूर आहेत. व्यवस्थापन समिती अध्यक्षानी करारनामा करुन द्यावा. कामास सुरूवात करावी. सदर निधीत शाळेचे बांधकाम करता येते. विद्यार्थ्यांची गैरसोय थांबेल.