शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

सिल्लोड येथे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काँग्रेसचे आमरण उपोषण; ९ उपोषणकर्त्यांची प्रकृती खालवली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 19:49 IST

सिल्लोड व सोयगाव तालुके दुष्काळी जाहीर करून शेतकर्‍यांना नुकसानभरपाई द्यावी आदी मागण्यांसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीनेआमरण उपोषण सुरु आहे.

सिल्लोड (औरंगाबाद ) : सिल्लोड व सोयगाव तालुके दुष्काळी जाहीर करून शेतकर्‍यांना नुकसानभरपाई द्यावी आदी मागण्यांसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमरण उपोषण सुरु आहे. आज दुसऱ्या दिवशी २१ पैकी ०९ उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. यातील चौघांची प्रकृती जास्त प्रमाणात खालावली असून एका उपोषणकर्त्याला सिल्लोड येथील रुग्णालयात अतिवदक्षता कक्षात दाखल करण्यात आले. 

सिल्लोड तहसिल कार्यालयासमोर काँग्रेस पक्षाच्या वतीने सिल्लोड व सोयगाव तालुके दुष्काळी जाहीर करावे, अशा विविध मागण्यांसाठी हे उपोषण सुरू आहे. सोळा दिवसा पासून चक्री उपोषण केल्यावर प्रशासनाने याची दखल न घेतल्याने बुधवार पासून २१ उपोषणकर्त्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. 

यातील निजाम पठाण या उपोषणकर्त्याचा अचानक रक्तदाब वाढल्याने त्यांना सिल्लोड येथील रुग्णालयात अतिवदक्षता विभागात पाठवावे लागले. इतर उपोषणकर्त्यांना वैद्यकीय पथकाने उपचार घेण्याचा सल्ला दिला परंतु त्यांनी वैद्यकीय उपचार घेण्यास सपशेल नकार दिला.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcongressकाँग्रेसagitationआंदोलनFarmerशेतकरी