शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

जयंत पाटलांच्या सभेत मराठा क्रांती मोर्चातील आंदोलकांचा गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2020 14:51 IST

महाआघाडी सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर येणाऱ्या काळात राज्यभर तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल,

औरंगाबाद - जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या सभेत मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी गोंधळ घातला. मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात तसेच चालू अर्थसंकल्पामध्ये मराठा समाजासाठी आवश्यक ती आर्थिक तरतूद करण्यात यावी, असा जाब मराठा आंदोलकांनी जयंत पाटील यांचं भाषण सुरू असतानाच विचारला. त्यामुळे, उपस्थित आंदोलकांनी घोषणाबाजी करत सरकारचा निषेध नोंदवला.

महाआघाडी सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर येणाऱ्या काळात राज्यभर तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही मराठा क्रांती मोर्चाने निवेदनातून दिला. मुंबईतील आझाद मैदानात गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आंदोलकांचं उपोषण सुरू आहे. मात्र, अद्यापही त्यावर तोडगा निघाला नाही. सरकारने केवळ आश्वासन दिलं आहे, पण ठोस उपाय झालेला नाही. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चातील औरंगाबाद येथील कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यासाठी जयंत पाटील औरंगाबादला आले होते. त्यावेळी, या मेळाव्यात सहभागी होऊन आंदोलकांनी आपला रोष व्यक्त केला. तसेच, जयंत पाटील यांना निवेदनही देण्यात आले.  

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसAurangabadऔरंगाबाद