शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

करमाड रेल्वे अपघाताची ट्रायल घेतली; कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टीकडून चौकशी सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 11:49 AM

चौकशीसाठी जालना ते औरंगाबाद दरम्यानचे रेल्वे कर्मचाऱ्यांना बोलविण्यात आले.

ठळक मुद्देकरमाड रेल्वे अपघातात १६ मजूर चिरडले गेले होते

औरंगाबाद : बदनापूर - करमाडदरम्यान झालेल्या अपघाताची सिकंदराबाद येथील कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टी (सीआरएस)यांच्याकडून सोमवारी औरंगाबाद रेलवेस्टेशनवर चौकशी सुरू करण्यात आली आहे. रेल्वे अपघातातील चालकाने सांगितलेल्या माहितीप्रमाणे त्याच वेळेत रेल्वेच्या दोन ट्रायल घेण्यात आल्याचे समजते. त्यातून अपघात नेमका कसा घडला, हे जाणून घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली

चौकशीसाठी जालना ते औरंगाबाददरम्यानचे रेल्वे कर्मचाऱ्यांना बोलविण्यात आले. या चौकशीतून या अपघातास कोण जबाबदार आहे, हे समोर येणार आहे. सिकंदराबाद विभागाचे रेल्वे सुरक्षा आयुक्त राम कृपाल यांच्याकडून ही चौकशी करण्यात येत आहे. औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर ते सामान्य नागरिक आणि स्थानिक अधिकाऱ्यांशी या घटनेची चौकशी आहेत. सामान्य नागरिक तसेच ज्यांकडे या अपघाताविषयी काही पुरावा आहे, त्यांच्याकडूनही माहिती घेण्यात येत आहे.

टॅग्स :Aurangabad Railway Tragedyऔरंगाबाद रेल्वे दुर्घटनाAurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्या