शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

नग्रतानगरच्या नागरिकांचा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:06 IST

नम्रतानगर हा भाग ईसारवाडी ग्रामपंचायतीअंतर्गत असून, ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून या भागाकडे प्रत्येक सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी सतत दुर्लक्ष केले. ...

नम्रतानगर हा भाग ईसारवाडी ग्रामपंचायतीअंतर्गत असून, ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून या भागाकडे प्रत्येक सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी सतत दुर्लक्ष केले. हा परिसर विकासापासून वंचित असून रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. कित्येक दिवसांपासून सांडपाणी व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने महिलांचे व नागरिकांचे हाल होत आहेत. या समस्यांनी त्रस्त होऊन नम्रतानगर येथील सर्व मतदार जानेवारी महिन्यात होणाऱ्या ग्रामपंचायत मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. निवेदनावर स्वप्निल चाळक, रफीक शेख, योगेश गव्हाणे, राहुल खोलासे, अल्ताफ शेख, सचिन वीर, कृष्णा साबळे, कालू पटेल, श्रीकांत शेकडे, ऋषिकेश गायकवाड, सोहेल शेख, बालू दातिर, अंकुश भवर, संतोष साळवे, शब्बीर पठाण, विलास तांबे आदींसह नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

फोटो : तहसीलदार शेळके यांना निवेदन देताना नम्रतानगरचे नागरिक.