शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

भाऊ - बहिणींवर काळाचा घाला; कामावर जात असताना ट्रकने दुचाकीवरील तिघांना चिरडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 10:39 IST

बहिणीला कंपनीत कामावर सोडण्यासाठी जाताना काळाचा घाला

वाळूजमहानगर (औरंगाबाद) : कंपनीत कामासाठी दोघा बहिणीला सोडण्यासाठी जाणाऱ्या दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने दुचाकीस्वार तिघेही बहीण-भाऊ ट्रकच्या चाकाखाली सापडून ठार झाले . हा भीषण अपघात आज गुरुवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास वाळूज उद्योग नगरीत घडला.

या विषयी प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार दीपक कचरू लोखंडे 20, रा.ओम साईनगर, रांजणगाव) हा आज गुरुवारी सकाळी मोठी बहीण अनिता (22)व लहान बहीण निकिता (18)या दोघींना दुचाकी (क्रमांक एम एच 21,ए एम 6995) वरून त्यांना कंपनीत कामावर सोडण्यासाठी चालला होता. रांजणगाव फाटा येथून उद्योग नगरीतील रेणुका ऑटो या कंपनीत जात असताना सकाळी 8 वाजेच्या सुमारास एनआरबी चौकलगत दीपक याच्या दुचाकीला ट्रकने (क्रमांक एम एच 04,एफ जे 5288) धडक दिली. या अपघातात ट्रकच्या चाकाखाली सापडून तिघेही बहीण- भाऊ गंभीर जखमी होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच रांजणगाव चे माजी उपसरपंच अशोक शेजुळ, रामचंद्र पाटील, शिवगिर गिरी, रोहिदास मारकवड, सुरेश गायकवाड यांनी तिघांना रुग्णवाहिकेतुन शासकीय रुग्णालयात दाखल केले.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूAurangabadऔरंगाबाद