शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

कोरोना रूग्णसंख्येत मोठी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2020 12:52 PM

औरंगाबाद जिल्ह्यात बुधवारी तब्बल ५१ दिवसांनंतर रूग्णसंख्येत मोठी घट झाल्याचे समाधानकारक चित्र पाहायला मिळाले. दिवसभरात १२० नव्या कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची भर पडली असून ३०३ रूग्ण उपचार घेऊन कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. 

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात बुधवारी तब्बल ५१ दिवसांनंतर रूग्णसंख्येत मोठी घट झाल्याचे समाधानकारक चित्र पाहायला मिळाले. दिवसभरात १२० नव्या कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची भर पडली असून ३०३ रूग्ण उपचार घेऊन कोरोनामुक्त होऊन घरी परतले. तर इतर जिल्ह्यातील १ आणि औरंगाबाद जिल्ह्यातील २ रूग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. 

जिल्ह्यात दि. १७ ऑगस्ट रोजी ६४ जणांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. त्यानंतर रूग्णसंख्या झपाट्याने वाढत गेली. यानंतर बुधवारी १२० जणांचे निदान झाले. गेल्या ५१ दिवसांतील ही सर्वात कमी रूग्णसंख्या ठरली आहे. या नव्या १२० रूग्णांत ग्रामीण  भागातील ४९,  मनपा हद्दीतील  २५  आणि अन्य ४६ रूग्णांचा समावेश आहे. 

औरंगाबाद जिल्र्ह्याचे हे चित्र असताना मराठवाड्यात ८८७ कोरोनाबाधितांची भर पडली असून ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. नांदेड  जिल्ह्यात २०९,  लातूरमध्ये १७४, बीडमध्ये १३७, उस्मानाबाद येथे ९०, परभणी येथे ८०, जालना येथे ३८ तर हिंगोली येथे १९ रूग्ण आढळून आले आहेत. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यMarathwadaमराठवाडा