शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

'देशात वातावरण बदलत आहे; मविआ राज्यात 180 पेक्षा जास्त जागा जिंकेल', बाळासाहेब थोरातांचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2023 19:35 IST

'भाजपविरोधात राहुल गांधींनी भारत जोडो पदयात्रा काढली, ती एक यशस्वी पदयात्रा झाली.'

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये आज महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होत आहे. मराठवाडा सास्कृतिक मंडळाच्या मैदानावर होत असलेल्या या सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह आघाडीचे अनेक नेते उपस्थित आहेत. यावेळी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी अदानी प्रकरणावरुन भाजपवर जोरदार टीका केली आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अदानी आणि पंतप्रधान मोदी यांच्यातल्या संबंधांवर प्रश्न विचारला. त्यांनी विचारलं की, अदाणींच्या खात्यावर 20 हजार कोटी आले कुठून? यावर उत्तर द्यायला अद्याप कुणी तयार नाही. या प्रश्नांचे उत्तर न देता राहुल गांधींची खासदारकी काढून घेतली. देसात काय सुरू आहे? हुल गांधींनी विचारलं की, अदानी आणि पंतप्रधानांचा संबंध काय? सरकारने उत्तर न देता त्यांचे भाषण कामकाजातून बाहेर काढले. त्यांच्यावर झालेल्या आरोपांना उत्तर देण्याची परवानगी मागूनही त्यांना बोलू दिलं नाही,' अशी टीकाही त्यांनी केली.

ते पुढे म्हणाले, भाजपला वाटायचं की, कसब्यात कोणीही उभा केला तरी निवडून येईल. पण जनतेने तिथे भाजपाला नाकारले. चिंचवडध्ये फूट पडली नसती, तर तिथेही राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला असता. कर्नाटक निवडणुकीच्या सर्वेतही काँग्रेस विजयी होणार असल्याचे दिसत आहे. याचा अर्थ वातावरण बदलतंय. देशात जो कुणी विरोधात बोलेल, त्याच्याघरी ईडी जाऊन पोहोचते, पोलिसांचा ससेमिरा मागे लागतो. राहुल गांधींनी याविरोधात भारत जोडो पदयात्रा काढली. ती एक यशस्वी पदयात्रा झाली.राज्यातही शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र राहिलो, तर 180 पेक्षा जास्त जागा आपण जिंकू, असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवा.

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातAurangabadऔरंगाबादMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपाcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी