शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
4
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
5
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
6
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
7
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
8
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
9
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
10
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
11
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
12
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
13
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
14
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
15
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
16
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
17
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
18
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
19
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
20
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी

पर्यटन राजधानीत आयुर्वेदाचे ‘एम्स’; केंद्रीय मंत्री भागवत कराडांचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2021 1:03 PM

Bhagwat Karad News : शहरात दिल्लीच्या धर्तीवर आयुर्वेद ‘एम्स’ करण्यासाठी प्रयत्न करणार

ठळक मुद्देआयुर्वेद व्यासपीठातर्फे कोविड योद्धांचा सन्मान

औरंगाबाद : औरंगाबाद हे शहर पर्यटनाची राजधानी आहे. येथे आयुर्वेद ‘एम्स’ ( AIIMS ) व्हावे, यासाठी प्रयत्न केला जाईल, असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड ( Bhagvat Karad ) म्हणाले. आयुर्वेद व्यासपीठाच्या वतीने रविवारी आयोजित कोविड योद्ध्यांच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. ( Ayurveda's 'AIIMS' in tourism capital Aurangabad) 

समर्थनगर येथील आयएमए हाॅल येथे आयुर्वेद व्यासपीठातर्फे आयोजित कार्यक्रमात प्रारंभी डॉ. भागवत कराड यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर कोविड काळात उत्तम कामगिरी करणाऱ्या आयुर्वेद चिकित्सक, वैद्यकीय अधिकारी, रुग्णवाहिका डाॅक्टर्स, विविध महाविद्यालयांतील अध्यापकांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी ‘आयएमए’चे अध्यक्ष डॉ. संतोष रंजलकर, सचिव डॉ. यशवंत गाडे, डाॅ. श्रीकांत देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप कुलकर्णी, डाॅ. सुभाष भोयर, वैद्य आनंद कट्टी उपस्थित होते. यावेळी आयुर्वेद व्यासपीठचे वैद्य संतोष नेवपूरकर यांनी मागणी केली की, आपल्या शहरात दिल्लीच्या धर्तीवर आयुर्वेद ‘एम्स’ व्हावे. जेणेकरून संशोधनासह सर्व गोष्टींना चालना मिळेल.

पहिलेच अपत्य, पण मुलगा की मुलगी अजूनही कळेना !

प्रास्ताविक वैद्य सोहन पाठक यांनी केले. सूत्रसंचालन वैद्य परेश देशमुख यांनी केले. वैद्य संदीप औटी यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैद्य रवी बोर्डे, भैरव कुलकर्णी, विनय सेवलीकर, पंकज मुळे, प्रदीप पाटील, अतुल मुरुगकर, आरती कुरील यांनी प्रयत्न केले. 

टॅग्स :Bhagwat Karadडॉ. भागवतAurangabadऔरंगाबाद