शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
3
"अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
4
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
5
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
6
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
7
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
8
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
9
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
10
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
11
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
12
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
13
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
14
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
15
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
16
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
17
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

नवीन जलवाहिन्या टाका अन्यथा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2018 1:33 AM

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : समांतर जलवाहिनीला शहरातील संपूर्ण पाणीपुरवठ्याचे काम देण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यातच नगरसेवकांनी मोठ्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : समांतर जलवाहिनीला शहरातील संपूर्ण पाणीपुरवठ्याचे काम देण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यातच नगरसेवकांनी मोठ्या प्रमाणात जलवाहिन्या बदलण्याचा आग्रह प्रशासनाकडे धरला आहे. कोट्यवधी रुपयांची ही कामे करण्यासाठी प्रशासनाने नवीन धोरण जाहीर केले आहे. दूषित पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी नवीन जलवाहिनी टाकणे हा पर्याय नसल्याचे मत प्रशासनाने नोंदविले आहे. प्रशासनाच्या या भूमिकेवर नगरसेवक थेट राजीनामा देण्याचा इशारा देत आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या संकटात भर पडली आहे.नवीन धोरणातील निकष असेजिथे जलवाहिनी बदलायची आहे, तिथे किती दिवसाआड पाणी दिल्या जाते, प्रती माणशी किती पाणी मिळते.नवीन जलवाहिनी टाकल्यावर त्या भागातील उपलब्ध पाण्यावर काय परिणाम होण्याची शक्यता आहे.जलवाहिनी टाकल्यावर किती क्षेत्रात, किती प्रमाणात आणि कधीपासून पाणी उपलब्ध होईल.प्रस्तावित जलवाहिनीच्या वसाहतीत पाण्याचे सध्या स्रोत काय, त्याचे प्रमाण किती.दूषित पाणीपुरवठ्याची कारणे द्या. नंतर किती फरक पडेल हेसुद्धा नमूद करा.पाणीपुरवठा विभागाच्या अहवालास तांत्रिक आधार काय, कोणती चाचणी करण्यात आली.जिथे जलवाहिनी टाकायची आहे, तिथे पाणीपट्टी वसुलीचे प्रमाण किती आहे.नवीन जलवाहिनी टाकणाऱ्या भागात अवैध नळ किती, नळाला मोटारी किती आहेत.सद्य:स्थितीत असलेल्या जलवाहिनीची दुरुस्ती करून दूषित पाण्याचा प्रश्न का सोडविता येत नाही.जलवाहिनी बदलण्याची संचिका तयार करताना या सर्व निकषांचा आधार घ्यावा.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी