शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

अपघात की आत्महत्या? रुळावर बसलेल्या दोघांच्या रेल्वेच्या धडकेत उडाल्या ठिकऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 19:22 IST

हा अपघात की आत्महत्या; हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

औरंगाबाद : नांदेडच्या दिशेने जाणाऱ्या सचखंड एक्सप्रेस गाडीच्या समोर आलेल्या दोघांच्या धडकेत चिंधड्या उडाल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली आहे. शिवाजी नारायण गिरी ( ५०, रा. न्यू एस.टी. कॉलनी) आणि बबन साहेबराव हाडे (५९, रा. राजनगर, मुकुंदवाडी) अशी मृतांची नावे असल्याचे मुकुंदवाडीचे निरीक्षक ब्रह्मा गिरी यांनी सांगितले.

मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेल्वे गेट नंबर ५६ आणि झेंडा चौकाच्या दरम्यान प्रत्यक्षदर्शीच्या दाव्यानुसार दोन जण गप्पा मारीत रेल्वेच्या रुळावर बसलेले होते. सचखंड एक्सप्रेसने त्या दोघांनाही उडविले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या एका व्यक्तीच्या दाव्यानुसार दोघांपैकी एक जण आत्महत्या करण्यासाठी प्रयत्न करीत होता. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात दोघांचाही मृत्यू झाला. मुकुंदवाडी पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक सचिन मिरधे हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. 

त्यांनी मृतदेह स्थानिक नागरिकांच्या मदतीने टू माेबाइल व्हॅनमध्ये टाकून घाटी रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद मुकुंदवाडी ठाण्यात करण्यात आली. मात्र हा अपघात की आत्महत्या; हे रात्री उशिरापर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही. अधिक तपास मुकुंदवाडी पोलीस करीत आहेत.

 

टॅग्स :Accidentअपघातrailwayरेल्वेAurangabadऔरंगाबाद