शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: नाशिक, दिंडोरीत ९ वाजेपर्यंत ६ टक्के मतदान
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
3
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
4
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
5
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
6
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
7
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
8
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
9
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
10
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
11
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
12
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
13
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
14
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
15
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
16
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही
17
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
18
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
19
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
20
बिल्डरच्या १७ वर्षीय मुलाने घेतला दाेघांचा बळी

मराठवाड्यातील खरीपाची ५० टक्के पिके धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 4:19 AM

मराठवाड्यात यंदाचा खरीप हंगाम पावसाअभावी संकटात सापडला आहे

औरंगाबाद : मराठवाड्यात यंदाचा खरीप हंगाम पावसाअभावी संकटात सापडला आहे. कमी पावसामुळे खरिपाचे उत्पादन सुमारे ५० टक्क्यांनी घटेल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. आता परतीच्या पावसाने हात दिला तरी त्याचा फायदा रबी हंगामातील पिकांनाच होईल.गेल्या २४ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. आजवर ८० टक्क्यांपर्यंत पाऊस होणे अपेक्षित असताना ६१ टक्क्यांच्या आसपास पाऊस झाला आहे. पावसाळ्याच्या १०८ दिवसांपैकी ६५ दिवस कोरडे गेले आहेत. त्यामुळे औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात खरीप हंगामातील पिके संकटात आहेत. सर्वच आठही जिल्ह्यांतील खरीप उत्पादन घटण्याची शक्यता कृषी विभागाने विभागीय आयुक्तांकडे दिलेल्या अहवालात वर्तवली आहे.कापसावर संकटपावसाअभावी कापूस उत्पादनात ४० टक्के घट होणे शक्य आहे. ४ लाख ४६ हजार हेक्टरवर तूर लागवड करण्यात आली तरी उत्पादन घटणार. मूग व उडीद पिकांच्या उत्पादनात तब्बल ५० ते ६० टक्के , तर सोयाबीनच्या उत्पादनात २५ टक्के घट होईल.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाFarmerशेतकरी