शहरं
Join us  
Trending Stories
1
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
2
बीड महामार्ग भूसंपादन घोटाळा: तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक पोलिसांच्या ताब्यात
3
TVK Govt: '११८ आमदारांच्या सह्या घेऊन या, ११३ संख्येवर सरकार कसं स्थापन करणार?', विजय यांना राज्यपालांचे अनेक सवाल, भेटीत काय घडलं?
4
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
5
१०,००० किमी मारक क्षमता, अनेक बडे देश टप्प्यात, अग्नी-६ सुपर क्षेपणास्त्र तयार, भारत जगाला दाखवणार ताकद
6
तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही...
7
थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले...
8
मरण्यापूर्वी एपस्टीनने काय लिहून ठेवलं? कुणाचा उल्लेख, ७ वर्षांनी समोर आलं पत्र
9
Firoza Khatun : जेलमध्ये जुळलं सूत! प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; जेलर फिरोजा खातूनने केलं कैद्यासोबत लग्न
10
हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय
11
राज्यपालांना दोनदा भेटले तरीही विजय यांना सत्तास्थापनेचं निमंत्रण नाही, राज्यघटनेत काय म्हटलंय?
12
Sangeetha Sornalingam: तृषा कृष्णनपेक्षा श्रीमंत आहे थलपति विजयची पत्नी संगीता, अभिनेत्रीपेक्षा ५ पट प्रॉपर्टी
13
Vastu Tips: घरात कामधेनूची मूर्ती म्हणजे लक्ष्मीचा वास; तुमच्याकडे आहे का? फॉलो करा  'या' वास्तु टिप्स
14
म्हैस, गाय, शेळी, मेंढी, कोंबड्या पाळा; सरकारकडून ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान मिळवा, योजना कोणती?
15
थलापती विजयने आपल्या आमदारांना ज्या हॉटेलमध्ये ठेवले, त्याचे एका दिवसाचे भाडे किती? जाणून घ्या...
16
आम्ही कोणीच नाही का! मोजकेच पापाराझी आलेले पाहून नीतू कपूर शॉक; नक्की काय झालं?
17
बारामतीत जय पवार यांनी भरवला जनता दरबार, नागरिकांची गर्दी, समस्या सोडवण्यावर दिला भर
18
Top Marathi News Live: 'मी दुसऱ्या कोणत्याही पक्षाला सत्ता स्थापनेसाठी बोलवणार नाही", राज्यपालांचे विजय यांना आश्वासन
19
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये
20
मारुतीची स्विफ्ट हायड्रोजनवर धावणार, सुझुकीने जगासमोर सादर केली नवी टेक्नॉलॉजी 
Daily Top 2Weekly Top 5

शहरात तापाचे ४२९, तर ग्रामीण भागात १० रुग्ण

By admin | Updated: August 15, 2014 01:12 IST

औरंगाबाद : शहरात ४१९ तर ग्रामीण भागातून १० तापाचे रुग्ण आढळले आहेत. त्यातील १७ रुग्ण डेंग्यूसदृश आहेत. २ रुग्णांना डेंग्यू असल्याचे निष्पन्न झाले आहे.

औरंगाबाद : शहरात ४१९ तर ग्रामीण भागातून १० तापाचे रुग्ण आढळले आहेत. त्यातील १७ रुग्ण डेंग्यूसदृश आहेत. २ रुग्णांना डेंग्यू असल्याचे निष्पन्न झाले आहे. ११ ते १३ आॅगस्टपर्यंत १ लाख ३८ हजार ३०६ घरांमध्ये अ‍ॅबेट ट्रीटमेंट करण्यात आली आहे. २ लाख ४५ हजार ७२४ पाण्याचे साठे तपासले. ८०० ठिकाणी पाणीसाठे रिकामे केले. ४१९ तापाचे रुग्ण आढळले. सर्दी, खोकल्याचे रुग्णही आढळून येत आहेत, असे डॉ. टाकळीकर यांनी सांगितले.
घाटीत १ आॅगस्टपासून आजपर्यंत १० रुग्ण दाखल झाले. सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. ग्रामीण भागात डासांपासून होणाऱ्या साथरोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून उपाययोजना केली जात नसल्यामुळेच रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे.
घरांमध्ये डास पाळू नका
नागरिक घरांमध्ये डास पाळत आहेत. डासांचा उपद्रव डेंग्यूसदृश आजार पसरविण्यास कारणीभूत ठरत आहे. मातीची भांडी, हौद, पाण्याच्या उघड्या टाक्यांमध्ये डेंग्यू डासांची अंडी होतात. स्वच्छ पाण्यामध्ये ती अंडी असतात. त्यामुळे डासांचा फैलाव होतो. घरातील सर्व वापराचे पाणी झाकून ठेवावे. त्यामुळे घरात डास पाळण्यासारखाच हा प्रकार असल्याचे मत डॉ. टाकळीकर यांनी व्यक्त केले.