ऐतिहासिक रामाळा तलावामध्ये मोठ्या प्रमाणात सांडपाणी सोडले जात असल्यामुळे पाणी प्रदूषित झाले आहे. यामुळे तलावाचे अस्तित्व नष्ट होत असून, या पाण्यामुळे मानवासह इतर पशुपक्षांनाही धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, तलाव भरल्यानंतर ते पाणी लगेच नदीत जाऊ ...
कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने पहिल्या टप्प्यात डॉक्टर, परिचारिका, पोलीस, सरकारी कर्मचारी अशा फ्रटलाईन योद्धांना लस दिली. परंतु, ज्येष्ठ व्यक्ती व व्याधीग्रस्त नागरिकांना कोरोनाची अधिक भीती आहे. त्यामुळे ६० वर्षावरील ज्येष् ...
गोसेखुर्द प्रकल्पाच्या घोडाझरी उपकालव्याला २३ जून २००६ रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली. काही दिवसातच कामही सुरू झाले. हा उपकालवा नागभीड तालुक्यातून भूमिगत स्वरूपात गेला आहे. त्यामुळे या कालव्याचा तालुक्याला फायदा काहीच नाही. उलटपक्षी या कालव्याच्या र ...
चंद्रपूर : रामाळा तलावाच्या संरक्षणार्थ बंडू धोतरे यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी रविवारी सातव्या दिवशी पुणे येथे ... ...
कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यात डॉक्टर, परिचारिका, पोलीस, सरकारी ... ...