वनाचे संरक्षण व संवर्धन तथा ग्रामस्थांचा सहभाग वाढावा या उद्देशाने या वर्षापासून सरकारने ग्रामवन योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत गावाभोवती असलेल्या वनक्षेत्राचे सर्व अधिकार गावाला मिळतील, ...
उस्मानाबाद : तांदूळ गैरव्यवहाराबाबत दोषी असलेल्या ३० रास्त भाव दुकानदारांकडून त्यावेळच्या प्रचलित बाजारभावाप्रमाणे धान्याची किंमत वसूल करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले होते. ...
नगर परिषदेंतर्गत घरकूल योजनेचा लाभ अनुसूचित बीपीएलधारक व मागासवर्गीयांना मिळत आहे. मात्र वरोरा नगर परिषद अपवाद ठरत असून, त्यामुळे गोरगरिबांची गळचेपी होत आहे. शहरातील वीस ...
जून महिना उलटूनही पाऊस न आल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांचा पाण्यासाठी संघर्ष सुरू झाला आहे. जमिनीतील पाण्याची पातळी खालावल्याने गावातील विहिरी, हातपंप आटले ...
राष्ट्रीय भूमिअभिलेख आधुनिकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ५ लाख १० हजार ६४१ सातबाराचे संगणीकरण्याचे काम अंतिम टप्प्यात असून १ आॅगस्टपासून हस्तलिखित सातबारा बंद करण्याचे धोरण महाराष्ट्र ...
उत्तर चंद्रपूर वनविभागातील तीनही विभागात वनसंरक्षणासोबतच वन्यजीव संरक्षणावर मोठ्या प्रमाणात भर देण्यात येत आहे. पावसाळा सुरू झाला असला तरी पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे ...
वेकोलिच्या मुंगोली कोळसा खाणीत कार्यरत एका तेलगु भाषिक कामगाराच्या मुलीचे लग्न जुळले. आयुष्याची मोठी जबाबदारी हलाखीच्या परिस्थितीत कशी पार पाडावी, याची चिंता त्यांना अस्वस्थ करायची. ...
विद्युत वाहक टॉवर उभारण्याचे काम तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सुरू आहे. संबंधित शेतकऱ्यांचे कोणत्याही प्रकारचे नाहरकत प्रमाणपत्र किंवा अनुमती न घेता शासकीय काम असल्याचे सांगून ...
जिल्ह्यातील बल्लारपूर, राजुरा, वरोरा व मूल पालिकेतील नगराध्यक्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे शनिवारी चारही नगराध्यक्षांना पदमुक्त करुन प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...
राजुरा शहरात आदिवासीच्या जमिनी हडपण्याचा गोरखधंदा मोठ्या प्रमाणात सुरु आहे. सर्वे क्रमांक १४९/२१ मध्ये ६६ आर जमीन आई आणि मुलाच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून जमीन हडपल्याची तक्रार राजुरा ...