२०१३ च्या खरीपाचा ७१ लाख ७३ हजार रुपये पीक विमा शासनाने मंजूर केला असून याचा लाभ जिल्ह्यातील सहा हजार १२५ शेतकऱ्यांना होणार आहे. यावर्षीही शेतकऱ्यांनी पिक विमा हप्ता भरावा असे ...
बनावट सातबारा आठ अ व नकाशा तयार करुन मागील दोन वर्षात दोनदा चार लाख रुपयांच्या कर्जाची बँकेतून उचल केल्याचे लक्षात आल्याने बँकेच्यावतीने पोलिसात तक्रार देण्यात आली. ...
५३ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवाचे पुरस्कार वितरण रविवारी सायंकाळी दिमाखदार सोहळ्यात पार पडले. पुरस्कारांच्या घोषणांसोबत आदिवासींचे सांस्कृतिक कलावैभव सांगणाऱ्या ढोलाच्या ...
आरटीई अॅक्टनुसार जिल्हा परिषदेच्या शाळांत पाचवा आणि आठवा वर्ग सुरू करण्याचे निर्देश आहेत. माात्र अजूनही जिल्हा परिषदेच्या ६० शाळांमध्ये अद्यापही आठवा वर्गच सुरू करण्यात आला नाही. ...
बकऱ्याच्या कत्तली भर रस्त्यावर न करता एका बंदीस्त खोलीत करता यावे जेणेकरुन आरोग्याला बाधा पोहचणार नाही या उदात्त हेतुने गेल्या दहा वर्षांपूर्वी सात लाख रुपये खर्च करून आठवडी बाजार ...
ऊर्जानगर येथील ३३ केव्हीच्या वीजवाहिनीला कुऱ्हाड मारुन चोरण्याचा प्रयत्नाचा भंगारचोरट्याचा फटका चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र वसाहतीसह परिसरातील गावांंना बसला. रविवारी ६ जुलैला हा ...
शासकीय रस्ता तलाठ्याने परस्पर विकला असल्याचा आरोप बामणवाडा येथील नागरिकांनी केला आहे. बामणवाडा वॉर्ड क्रमांक एक बिरसामुंडानगर येथील आदिवासी कर्मचारी गृहनिर्माण ...
स्वराज्य शेतकरी सेवा संघाच्या माध्यमातून शेतकरी बेरोजगारांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. येणाऱ्या काळात शेतकरी व बेरोजगारांच्या समस्यांसाठी प्रभावी आंदोलन छेडणार ...
वनाचे संरक्षण व संवर्धन तथा ग्रामस्थांचा सहभाग वाढावा या उद्देशाने या वर्षापासून सरकारने ग्रामवन योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत गावाभोवती असलेल्या वनक्षेत्राचे सर्व अधिकार गावाला मिळतील, ...