येथून जवळच असलेल्या ओवाळा या गावात खिचडी शिजविण्यावरुन शाळा व्यवस्थापन समिती, गावकरी व ग्रामपंचायत यांचा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी वाद सुरू झाला आहे. ...
कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) योजनेअंतर्गत ‘धान पीक लागवड व तंत्रज्ञान’ या विषयावर येथील कृषी विज्ञान केंद्रात सोमवारी शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव महापुरूषांच्या यादीत घेण्यात यावे, या मागणीसाठी मंगळवारी मूल व ब्रह्मपुरी येथे गुरूदेवभक्तांनी तहसीलदारांना निवेदन दिले. ...
येथील ग्रामपंचायत विविध मुद्यांमुळे नेहमीच वादग्रस्त ठरत असून गावातील प्रत्येक प्रभागात लावण्यासाठी आलेले पथदिवे ग्रामपंचायत सदस्यांनी स्वार्थापोटी आपल्याच प्रभागात पळविल्याने ...
भद्रावती तालुक्यातील साडेतीनशे लोकवस्ती असलेल्या तेलवासा गावात मृत्यूने थैमान घातले आहे. लागोपाठ तीन दिवसांत तीन जणांचा मृत्यू झाल्याने गावकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. ...
विद्युत देयके अदा करताना रांगेत उभे राहावे लागते. त्यात ग्राहकांचा वेळ व्यर्थ जातो. परिणमी अनेक वीज ग्राहक विद्युत देयके अदा करीत नसल्याने वीज वितरण कंपनीची ग्राहकाकडील थकबाकी वाढत होती. ...