जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थी सुदृढ राहावे, त्यांच्या पोषणाचा प्रश्न मिटावा यासाठी शासनाने शाळेत विद्यार्थ्यांना खिचडी देण्याची योजना सुरु केली आहे. मात्र जिवती तालुक्यातील आंबेझरी येथील ...
क्षुल्लक वादातून झालेल्या भांडणात प्रथम पत्नीने त्यानंतर पतीनेही विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गोंडपिपरी तालुक्यातील वामनपल्ली येथे रविवारी घडली. अरुण विश्वनाथ सिडाम ...
भाजप-शिवसेनेची २५ वर्षाची जुनी युती तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची १५ वर्षाची आघाडी आता तुटली आहे. त्यामुळे सर्वच प्रमुख पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार आहेत. कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला ...
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने महाराष्ट्रात १५ वर्षांत नागरिकांना केवळ भ्रष्ट राजवट दिली आहे. लोकहिताचे कोणतेही उल्लेखनिय निर्णय यांच्या सरकारने घेतले नाही. भ्रष्टाचार आणि घोटाळ्यात ...
ध्येयासाठी सुखाचा त्याग करणाऱ्या ह्युएन- त्संगकडून संघीय प्रेरणा अनुकरणीय असल्याचे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी व्यक्त केले. येथील प्रियदर्शिनी सभागृहात शिव महोत्सव ...
राजुरा व जिवती तालुक्यात आरोग्य सेवा कोलमडली असून आरोग्य अधिकाऱ्याच्या काम चलावू धोरणामुळे ग्रामीण भागात डेंग्यू, मलेरिया वर नियंत्रण मिळालेले नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. ...
माणिकगढ पहाडावरील जिवती तालुक्यात २० हजार ५१७ चौरस हेक्टर क्षेत्र लागवडीखाली असून त्यात मुख्यत: कापूस, सोयाबीन, ज्वारी, तूर, मूग, उडीद असे पिके घेतली जाते. निसर्गाच्या पावसाने ...
राजकारण असो, समाजकारण तर शासकीय नोकऱ्यांमध्येही महिलांना आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यामध्ये पुरुषांच्या बरोबरीने महिला कर्मचाऱ्यांची नियुक्त होताना दिसत आहे. ...
क्षुल्लक कारणावरुन वाद घालणाऱ्या दोघांमध्ये मध्यस्थी करण्यास गेलेल्या उपसरपंचावरच चाकूने वार करुन हत्या केल्याची घटना तालुक्यातील पिरली येथे घडली. या घटनेने गावात ...
राजुरा शहरात मागील दोन वषात अनेक घोटाळे उघडकीस आले. कधी दाम दुपटीचा घोटाळा तर कधी आरडीच्या फसवणुकीचा घोटाळा आता राजुरा तहसील कार्यालयात कॉम्प्युटर आॅपरेटर ...