आपली साथ सोडून प्रेयसीने दुसऱ्यासोबत सूत जुळविल्याने तसेच तिचा नवा प्रियकर त्रास देत असल्याच्या कारणाने वरोरा शहरातील एका युवकाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ...
मागील काही दिवसांपासून शहरात पहाटेपासून घरघर असा आवाज ऐकायला येत आहे. या आवाजामुळे नागरिक भयभित झाले आहे. मात्र हा आवाज अन्य कशाचाही नसून तो चंद्रपूर महाऔष्णिक वीज ...
जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदार संघातील चित्र १ आॅक्टोबरला स्पष्ट होणार आहे. उमेदवारी मागे घेण्याची मुदत संपणार असल्याने निवडणुकीची खरी रंगतही आता चढणार आहे. ...
आयुष्याची संध्याकाळ सुख-समाधानाने जावी, अशी प्र्रत्येकाचीच इच्छा असते. यासाठीच प्रत्येकजण सारखा धडपडत असतो. मान-सन्मान, प्र्रतिष्ठा आणि धन या सर्व गोष्टींची पुंजी जमा करताना अख्खे आयुष्य घालवतोे. ...
लोकमत सखी मंच गडचांदूरच्या वतीने वर्षभर विविध उपक्रम राबविले जात असून नुकतीच स्त्री शिक्षण व सामाजिक सुधारणा या विषयावर वक्तृत्व स्पर्धा व पूजा थाली सजावट स्पर्धाचे आयोजन ...
सध्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त असतानाच तालुक्यातील गावागावांत सर्वत्र डेंग्यूसदृश तापाने थैमान घातले आहे. तालुक्यात रुग्णांंची संख्या झपाट्याने वाढत असतानाच २४ सप्टेंबरला एक ...
केंद्र शासनाच्या पंचायतराज मंत्रालयाने ईपीआरआय हा प्रकल्प सर्व राज्यांमध्ये राबविला आहे. त्यानुसार सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांमध्ये संगणकीकरण करणे अंतर्भूत आहे. ...
कोरपना तालुक्यातील माणिकगड पहाडावरुन काळ्या दगडाची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. गुप्त माहिती गडचांदूर पोलिसांना मिळताच सोमवारी दुपारी ३ वाजता एका ट्रकसह चालकाला पोलिसांनी ...
शासन स्तरावरुन शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची घोषणा होते. मात्र शासन प्रणालीतील काही स्वार्थी अधिकारी व राजकारण्यांमुळे कल्याणकारी योजनांपासून शेतकरी वंचित आहे. ...
जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थी सुदृढ राहावे, त्यांच्या पोषणाचा प्रश्न मिटावा यासाठी शासनाने शाळेत विद्यार्थ्यांना खिचडी देण्याची योजना सुरु केली आहे. मात्र जिवती तालुक्यातील आंबेझरी येथील ...