राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव महापुरूषांच्या यादीत घेण्यात यावे, या मागणीसाठी मंगळवारी मूल व ब्रह्मपुरी येथे गुरूदेवभक्तांनी तहसीलदारांना निवेदन दिले. ...
येथील ग्रामपंचायत विविध मुद्यांमुळे नेहमीच वादग्रस्त ठरत असून गावातील प्रत्येक प्रभागात लावण्यासाठी आलेले पथदिवे ग्रामपंचायत सदस्यांनी स्वार्थापोटी आपल्याच प्रभागात पळविल्याने ...
भद्रावती तालुक्यातील साडेतीनशे लोकवस्ती असलेल्या तेलवासा गावात मृत्यूने थैमान घातले आहे. लागोपाठ तीन दिवसांत तीन जणांचा मृत्यू झाल्याने गावकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. ...
विद्युत देयके अदा करताना रांगेत उभे राहावे लागते. त्यात ग्राहकांचा वेळ व्यर्थ जातो. परिणमी अनेक वीज ग्राहक विद्युत देयके अदा करीत नसल्याने वीज वितरण कंपनीची ग्राहकाकडील थकबाकी वाढत होती. ...
‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ असे ब्रिद असलेल्या पोलिसांना सदैव नागरिकांच्या रक्षणासाठी तत्पर राहावे लागते. मात्र मागील काही दिवसांपासून पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मोबाईल फोन डोखेदुखी ठरत आहे. ...
मुंबईतील राजकीय घटनाक्रमामुळे जिल्ह्यातील राजकारणाचे गणितच पूर्ण बदलले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचा घरोबा आणि भाजपा-शिवसेनेतील युती राजकारणातील महत्वाकांक्षेने संपुष्टात आल्याने ...
जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांना भविष्य निर्वाह निधीचे लेखे सन २०११ पासून न मिळाल्याची तक्रार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश चुनारकर यांनी ग्राामविकास ...
मागील काही दिवसांपासून तापमानात मोठा बदल झाला. त्यात पावसाने खोडा घातल्याने याचा पिकांवर परिणाम होत आहे. धानपट्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. सोयाबीन आणि कपाशीवर अशा ...
कर्नाटक एम्टा कोळसा खाण प्रशासनाच्या कामगार विरोधी धोरणाविरोधात कामगारांचे आंदोलन शांततेत सुरु आहे. मात्र सदर आंदोलन चिघळून टाकण्याचा कर्नाटक एम्टा प्रशासनाचा प्रयत्न आहे. ...