लोकमत सखी मंच गडचांदूरच्या वतीने वर्षभर विविध उपक्रम राबविले जात असून नुकतीच स्त्री शिक्षण व सामाजिक सुधारणा या विषयावर वक्तृत्व स्पर्धा व पूजा थाली सजावट स्पर्धाचे आयोजन ...
सध्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त असतानाच तालुक्यातील गावागावांत सर्वत्र डेंग्यूसदृश तापाने थैमान घातले आहे. तालुक्यात रुग्णांंची संख्या झपाट्याने वाढत असतानाच २४ सप्टेंबरला एक ...
केंद्र शासनाच्या पंचायतराज मंत्रालयाने ईपीआरआय हा प्रकल्प सर्व राज्यांमध्ये राबविला आहे. त्यानुसार सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांमध्ये संगणकीकरण करणे अंतर्भूत आहे. ...
कोरपना तालुक्यातील माणिकगड पहाडावरुन काळ्या दगडाची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. गुप्त माहिती गडचांदूर पोलिसांना मिळताच सोमवारी दुपारी ३ वाजता एका ट्रकसह चालकाला पोलिसांनी ...
शासन स्तरावरुन शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची घोषणा होते. मात्र शासन प्रणालीतील काही स्वार्थी अधिकारी व राजकारण्यांमुळे कल्याणकारी योजनांपासून शेतकरी वंचित आहे. ...
जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थी सुदृढ राहावे, त्यांच्या पोषणाचा प्रश्न मिटावा यासाठी शासनाने शाळेत विद्यार्थ्यांना खिचडी देण्याची योजना सुरु केली आहे. मात्र जिवती तालुक्यातील आंबेझरी येथील ...
क्षुल्लक वादातून झालेल्या भांडणात प्रथम पत्नीने त्यानंतर पतीनेही विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गोंडपिपरी तालुक्यातील वामनपल्ली येथे रविवारी घडली. अरुण विश्वनाथ सिडाम ...
भाजप-शिवसेनेची २५ वर्षाची जुनी युती तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची १५ वर्षाची आघाडी आता तुटली आहे. त्यामुळे सर्वच प्रमुख पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार आहेत. कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला ...
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने महाराष्ट्रात १५ वर्षांत नागरिकांना केवळ भ्रष्ट राजवट दिली आहे. लोकहिताचे कोणतेही उल्लेखनिय निर्णय यांच्या सरकारने घेतले नाही. भ्रष्टाचार आणि घोटाळ्यात ...
ध्येयासाठी सुखाचा त्याग करणाऱ्या ह्युएन- त्संगकडून संघीय प्रेरणा अनुकरणीय असल्याचे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी व्यक्त केले. येथील प्रियदर्शिनी सभागृहात शिव महोत्सव ...