भारतात प्रत्येक १६ सेकंदाला एक मुल पहिल्यांदा तंबाखुचे सेवन करते, तर दर दिवशी हा आकडा ५ हजार ५०० मुलांपर्यंत पोहोचतो. भारतात १४.६ टक्के कुमारवयीन मुले तंबाखूच्या अधिन गेलेली आहेत. ...
कोरपना या तालुकास्तरावर असलेली प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरूवातीच्या १५ दिवस वगळता थेंबभरही पाणी देऊ न शकल्याने गेल्या १५ वर्षांपासून कुचकामी ठरली गेली आहे. ...
लोकसभा निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांचे विविध पथक तयार करण्यात आले होते. या पथकाच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात आली. या पथकातील कर्मचाऱ्यांना केवळ एक हजार मानधन देवून ...
चंद्रपूर शहर व ग्रामीण भागात असलेल्या अनेक पेट्रोल पंपावर ग्राहकांची सर्रास लूट सुरु आहे. याकडे मात्र, पुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने ग्राहकांना भुर्दंड सहन करावा लागत आहे. ...
वनालगतच्या शेतात जावून वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात पिकांची नासाडी करण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यातून वन्यप्राणी व मानवात संघर्ष निर्माण झाला. यावर मात करण्यासाठी ...
अंधाना दृष्टी मिळावी तसेच मृत्यू झाल्यानंतरही जग बघता यावे, यासाठी नेत्रदानाची संकल्पना समोर आली. तज्ज्ञ डॉक्टरांनी यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. मात्र नागरिकांची उदासीनता अंधाना ...
सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रासह देशातील नागरिकांनी भाजपावर दाखविलेल्या विश्वास आणि प्रेमाच्या बळावर भारतीय जनता पार्टीचे सरकार केंद्रात सत्तारुढ झाले. ...
निवडणूक म्हटली की पैशाचा पाऊस पडतो, असे म्हणतात. मात्र यावेळी निवडणूक आयोगाने करडी नजर ठेवल्यामुळे या पावसावर आळा बसला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आयोगाने तैनात ...
मूल तालुक्यातील गडीसुर्ला येथे सरपंच, उपसरपंच मुख्यालयी राहत नसल्याने ग्रामविकास खुंटला आहे. गावात अनेक समस्या निर्माण झाल्या असून त्यामुळे गडीसुर्ला हे गाव सरपंच, उपसरपंचाविना ...
मागील एक महिन्यापासून विजेचा लपंडाव सुरू आहे. यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी वरोरा तालुक्यात नागरी उपविभागीय कार्यालयावर मंगळवारी सकाळी ७ वाजता धडक मोर्चा काढून ...