जिल्ह्यातील काही भागात डेंग्युसदृश आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण सरले आहे. मात्र नागरिकांनी डेंग्यूच्या आजाराने घाबरुन न जाता नजीकच्या रुग्णालयात ...
मतदान प्रक्रिया अधिकाधिक पारदर्शक करण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदान यंत्रात वारंवार बदल घडवून आणले आहेत. १५ आॅक्टोबरला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ...
प्राथमिक शिक्षक पदाकरिता शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण असने आवश्यक असल्याचे शासनाने गतवर्षी जाहीर केले. मागील वर्षी घेण्यात आलेली टीईटी परीक्षा हजारो विद्यार्थ्यांनी दिली होती. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शासकीय कार्यालयांना पत्र मिळताच कार्यालयातील धूळ साफ होऊ लागली आहे. मागील अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या अनेक फाईल आता ...
नामांकन परत घेण्याच्या अखेरच्या दिवशी जिल्ह्यातील सहाही मतदार संघातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. सहाही मतदार संघात मिळून १०७ उमेदवार रिंगणात आहेत. सर्वाधिक मतदार चिमूर ...
कोरपना तालुक्यातील भोयगाव-जैतापूर एकोडी या गावांसाठी असलेली पाणीपुरवठा योजना गेल्या दीड महिन्यांपासून बंद आहे. परिणामी नागरिकांना गेल्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ...
आपली साथ सोडून प्रेयसीने दुसऱ्यासोबत सूत जुळविल्याने तसेच तिचा नवा प्रियकर त्रास देत असल्याच्या कारणाने वरोरा शहरातील एका युवकाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ...
मागील काही दिवसांपासून शहरात पहाटेपासून घरघर असा आवाज ऐकायला येत आहे. या आवाजामुळे नागरिक भयभित झाले आहे. मात्र हा आवाज अन्य कशाचाही नसून तो चंद्रपूर महाऔष्णिक वीज ...
जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदार संघातील चित्र १ आॅक्टोबरला स्पष्ट होणार आहे. उमेदवारी मागे घेण्याची मुदत संपणार असल्याने निवडणुकीची खरी रंगतही आता चढणार आहे. ...
आयुष्याची संध्याकाळ सुख-समाधानाने जावी, अशी प्र्रत्येकाचीच इच्छा असते. यासाठीच प्रत्येकजण सारखा धडपडत असतो. मान-सन्मान, प्र्रतिष्ठा आणि धन या सर्व गोष्टींची पुंजी जमा करताना अख्खे आयुष्य घालवतोे. ...