आपण मतदानाला बाहेर पडत नाही आणि व्यवस्था बदलली नाही, सरकारने काही केले नाही, लोकप्रतिनिधी कामे करीत नाही, असे नेहमी म्हणतो. मी मतदान केले नाही तर काय फरक पडणार, ...
७१-चंद्रपूर विधानसभा निवडणुकीतील मतदानासाठी येथील प्रशासकीय यंत्रणाही सज्ज झाली आहे. मतदान केंद्रांवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नजर ठेवली जात असून पोलीस विभागालाही सतर्क राहण्याच्या ...
येथील दीक्षाभूमीवर आयोजित धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभाला आजपासून प्रारंभ होत आहे. दोन दिवसीय सोहळ्यासाठी देशभरातील भिक्खुगण, बौद्ध, आंबेडकरी विचारवंत, विविध समीक्षक, साहित्यिक, ...
१५ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील राजुरा, चंद्रपूर, बल्लारपूर, ब्रह्मपुरी, चिमूर व वरोरा या सहाही विधानसभा क्षेत्रातील पोलींग पार्टी मतदान साहित्यासह रवाना झाल्या आहेत. ...
यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे मंगळवारी ‘भावसौरभ’ हा मराठी भावगीत स्पर्धेचा कार्यक्रम सांस्कृतिक कार्य समितीद्वारा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्राचार्य जयंत वानखेड ...
ग्रामीण भागातील नागरिकांना आवश्यक वैद्यकीय सेवा मिळून त्यांच्यावर योग्य उपचार व्हावे, यासाठी शासनाकडून लोकसंख्येच्या आधारावर प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य उपकेंद्र दिले जाते. ...
येथील पवित्र दीक्षाभूमीवर आयोजित धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभाला १५ आॅक्टोबरपासून प्रारंभ होत आहे. दोन दिवशीय सोहळ्यासाठी देशभरातील भिक्खुगण, बौद्ध, आंबेडकरी विचारवंत, विविध समीक्षक, ...
आशा वर्कर मागील सहा महिन्यांपासून मानधनापासून वंचित आहेत. दिवाळी तोंडावर आली असतानाही मानधन न मिळाल्याने त्यांच्यासमोर मोठा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. दिवाळीपर्यंत ...
गेल्या पंधरा दिवसांपासून सुरु असलेली प्रचाराची रणधुमाळी आज सायंकाळी थांबली. अखेरच्या दिवशी सगळ्याच पक्षाच्या उमेदवारांनी जिल्ह्यातील सहाही मतदार संघात प्रचार रॅली काढून ...
राजोली मामा तलावाखालील धान पिके पाण्याअभावी धोक्यात आली आहेत. सिंचन विभागाच्या हलगर्जी कारभारामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसण्याची भीती वर्तविली जात आहे. ...