पक्षामुळे माणसे मोठी होतात हे खरे असले तरी, एकदा का माणसे मोठी झाली की काहींना पक्ष लहान दिसायला लागतो. यातून मग स्वत:चा स्वार्थ आणि आकसापोटी पक्षाला फटका बसत जातो. ...
चिमुकल्यांच्या सर्वांगीण विकासासोबतच त्यांना शिक्षणाची ओढ लागावी, त्याच्यांतील कुपोषण दूर होऊन ते सुदृढ व्हावेत, या हेतुने ग्रामीण व शहरी भागात अंगणवाडीची निर्मीती करण्यात आली. ...
येथील एका प्रियकराने प्रेयसीसमोरच तिच्या ओढणीने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. प्रेयसीने आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिकांच्या सहकार्याने त्याला खाली उ ...
रस्ता अपघातावर आळा घालण्यासाठी रस्त्यावर स्पिड ब्रेकर लावण्यात येतात. मात्र स्पीड ब्रेकर नियमानुसार बनविण्यात आले नसल्याने आणि प्रमाणापेक्षा जास्त असल्याने अपघात टळण्याऐवजी ...
सध्या पिकांना पाण्याची गरज आहे. उन्हामुळे शेतातील उभे पिके करपत आहे. त्यामुळे उत्पादनात परिणाम होण्याची शक्यता आहे. कालवे शेतापासून गेले असतानाही पाणी सोडण्यात आले नसल्याने वरोरा ...
मागील काही दिवसांपासून विविध आजारांनी थैमान घातले आहे. डेंग्यू, मलेरियासारख्या आजाराने तर, नागरिकांना अक्षरश: त्रस्त करून सोडले आहे. यातच प्रदूषण आणि इतर समस्यांमुळे शहरासह ...
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहचली असून १५ दिवसांपूर्वी गुण्यागोविंदाने राहत असलेले सर्वच पक्ष सत्तेच्या हव्यासापोटी एकमेकांची उणी-दुणी काढत आहेत. एकमेकांवर चिखल फेकण्याचे ...
भारतात प्रत्येक १६ सेकंदाला एक मुल पहिल्यांदा तंबाखुचे सेवन करते, तर दर दिवशी हा आकडा ५ हजार ५०० मुलांपर्यंत पोहोचतो. भारतात १४.६ टक्के कुमारवयीन मुले तंबाखूच्या अधिन गेलेली आहेत. ...
कोरपना या तालुकास्तरावर असलेली प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरूवातीच्या १५ दिवस वगळता थेंबभरही पाणी देऊ न शकल्याने गेल्या १५ वर्षांपासून कुचकामी ठरली गेली आहे. ...
लोकसभा निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांचे विविध पथक तयार करण्यात आले होते. या पथकाच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात आली. या पथकातील कर्मचाऱ्यांना केवळ एक हजार मानधन देवून ...