गरजू, गरीब, वृद्ध, निराधार, परित्यक्त्या, विधवा व अपगांना अर्थसाहाय्य देण्यासाठी शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून विविध योजना राबविल्या जातात. परंतु या निराधार व वृद्धांना ...
शहरासह तालुक्यातील १५० ते २०० कुटुंब बांबू पासून निरनिराळे वस्तू बनवून आपली उपजीविका भागवीत असतात. मात्र, या बुरड व्यवसायिकांना एक ते दीड वर्षांपासून वन विभागाने बांबू न पुरविल्याने ...
भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतकरी देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा कणा आहे. परंतु निसर्गांच्या लहरीपणामुळे आणि शासनाच्या धोरणामुळे शेतकरी नागविल्या जात आहे. सध्या शेतकरी मोठ्या ...
तेलंगणाच्या सीमेवरील शेवटचे तालुका मुख्यालय म्हणून कोरपना शहराची ओळख आहे. तालुका निर्मिती होऊन २४ वर्षाचा प्रदीर्घ काळ लोटला आहे. मात्र, तालुक्याचे गाव असलेला कोरपना शहर ...
राज्य शासनाच्या निर्णयानुसार सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे रासायनिक तपासणी अभियान राबविण्यात येत आहे. त्यात रासायनिक तपासणीसाठी पाणी नमुना गोळा करण्यासाठी आवश्यक ...
दारिद्र्य रेषेखालील आदिवासी शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य वाढविण्यासाठी आदिवासी उपाययोजना क्षेत्रातील व उपायोजना क्षेत्राबाहेरील दारिद्र्य रेषेखालील शेतकऱ्यांसाठी आर्थिक सहाय्य योजना ...
ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावे, यासाठी शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती केली. मात्र प्राथमिक आरोग्य केंद्र पाटण येथे उपचारासाठी आलेल्या रुग्णांना ...
सध्या शेतामधून सोयाबीन पीक निघताना दिसत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सोयाबीनचे उत्पादन घटताना दिसत आहे. याउलट शेतकऱ्यांच्या घरी माल येत असला तरी बाजारात सोयाबीनला ...
महानगर पालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीच्या तोंडावर वेगवेगळ्या चुली मांडून बसलेल्या काँंग्रेसमधील नेत्यांच्या मानसकितेची दखल अखेर प्रदेश काँग्रेस कमेटीने घेतली आहे. मनपा निवडणूक ...