इंग्रजी शाळांच्या प्रलंबीत प्रस्तावांना भाजपा सरकार तातडीने मंजुरी देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र शासनाने २८ मे २०१० रोजी तत्कालिन परिपत्रकानुसार विनाअनुदानित ...
मूल सर्कलमधील राजोली सिंचाई शाखेअंतर्गत येणाऱ्या गोलाभूज तलावाच्या लाभ क्षेत्रातील गांगलवाडी, चिखली, ताडभूज या गावातील शेतकऱ्यांचे शेकडो हेक्टरवरील धानाचे पीक संपूर्णपणे उद्धवस्त झाले. ...
राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मनपाच्या आढावा सभेत केलेल्या सूचनेवरून शहर विकास आराखडा तयार करण्यासाठी समिती नेमण्याचा ठराव आज गुरुवारी झालेल्या आमसभेत ...
निसर्गाच्या दरवर्षीच्या वक्रदृष्टीमुळे दुबार तिबार पेरणी करूनही हाती काहीच उरत नसल्याने पहाडावरील शेतकरी पूर्णत: खचून गेला आहे. शेती हा मुख्य व्यवसाय असतानाही तो कसा करावा, या विवंचनेत तो अडकला आहे. ...
बुधवारी ख्रिस्तानंद विद्यालयातून अपह्त झालेल्या शिवानी नामक चार वर्षीय बालिकेला पोलिसांनी सुखरुप परत आणले. असे असले तरी या घटनेने पालकवर्गांमध्ये भीती पसरली आहे. ...
तब्बल ५०० वर्षे जुन्या असलेल्या चंद्रपूर शहराला वैभवी इतिहास असला तरी, या इतिहासाच्या पाऊलखुणा पुसत चंद्रपुरातील पराकोटात वस्तीला वस्ती भीडत आहे. यामुळे पराकोटातील परिसरात ...
तुमसर-भंडारा राज्य महामार्गावरील खापा ते मोहाडी व मोहाडी ते बोथली पर्यंतच्या रस्त्याची ऐसीतैसी झालेली असून जागो जागी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. हे खड्डे बुजविण्याच्या नावाखाली वर्षभरात लाखो रूपये ...
चार वर्षीय बालिकेचे शाळेतून अपहरण करून आठ लाख रुपयांची खंडणी मागितली. ही घटना बुधवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली. दरम्यान, मुलीच्या वडिलांच्या मित्रानेच पैशाच्या वादातून ...
महानगर पालिकेद्वारे शहरातील आरोग्यकेंद्रांमार्फत तीन ते साडेतीन लाख नागरिकांना आरोग्यसेवा पुरविली जात आहे. या केंद्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य वैद्यकीय अधीक्षकपदाची गरज आहे. ...
राज्यात डेंग्यूमुळे वाढत असलेल्या मृतांची व रुग्णांची संख्या पाहता नागरिक भीतीच्या वातावरणात आहेत. डेंग्यु तसेच इतर आजारांचा फैलाव रोखण्यासाठी स्वच्छता राखणं महत्त्वाचे आहे. ...