स्वच्छ भारत मिशन जिल्हा परिषद अंतर्गत बल्लारपूर, राजुरा, जिवती तसेच कोरपना तालुक्यातील काही गावांना जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले व मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील यांनी भेटी दिल्या. ...
हत्ती रोगाच्या मुक्तीसाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी योग्य नियोजन करावे, नागरिकांना डी.ई.सी. व अल्बेंडाझोल गोळ्यांबद्दलचे फायदे व माहिती ...
कोरपना तालुक्यातील २९६८ हेक्टर शेतीला वरदान ठरणारा पकडीगुड्डम प्रकल्पाची १९९१ ला निर्मीती झाली. मात्र, या प्रकल्पाचे पाणी उद्योगासाठी आरक्षीत करण्यात आल्याने ९५५ हेक्टर शेती पाण्यापासून वंचित आहे. ...
शासकीय रुग्णालयाच्या चमूने वरोरा येथील खाजगी शाळेत लसीकरण कार्यक्रम घेतला. या लसीकरणानंतर शाळेतील सहा वर्षाची मुलगी आजारी पडली असल्याने आरोग्य यंत्रनेत खळबळ उडाली आहे. ...
जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले तथा मुख्य कार्यपालन अधिकारी आशुतोष सलिल यांनी सध्या गावागावांत जाऊन ग्रामस्थांच्या भेटी घेणे सुरु केले आहे. या भेटींमध्ये जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी ...
चिमूर तालुक्यातील भीसी वनक्षेत्रातंर्गत येणाऱ्या एफडीसीएमच्या राखीव वनक्षेत्रावरील कक्ष क्रमांक १७ मध्ये मंगळवारी स्फोटकांच्या साहित्यासह दोन दुचाकी आढळून आल्या. ताडोबा अंधारी व्याघ्र ...
जिल्ह्यात जवळपास ५ हजाराच्यावर बांबू कारागीर आहे. बांबूपासून टोपली, सुप अशा विविध वस्तू बनवून आपला उदरनिर्वाह चालवित आहे. मात्र त्यांना वनविभागाकडून हिरवे बांबू उपलब्ध करून दिल्या जात नाही. ...
मागील सहा दिवसांपासून जिल्हा परिषदेसमोर सुरू असलेले शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचे उपोषण आंदोलन अखेर सुटले आहे. शिक्षणाधिकारी रविकांत देशपांडे यांनी महिलांना पूर्ववत कामावर रूजू करून घ्या, ...
शहरात वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. जटपुरागेट परिसरात तर वाहतुकीच्या कोंडीमुळे वाहनधारक तसेच पादचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागतो. येथील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी ...
बल्लारपूर नगर परिषदेच्या २०११ च्या निवडणुकीत स्विकृत सदस्य पदाची निवडणूक झाली. या निवडणूकीत निवडीसाठी लागणाऱ्या पात्रता नियमांना नगरसेवक राजु झोडे यांनी बगल देत सदस्यत्त्व ...