शासकीय रुग्णालयाच्या चमूने वरोरा येथील खाजगी शाळेत लसीकरण कार्यक्रम घेतला. या लसीकरणानंतर शाळेतील सहा वर्षाची मुलगी आजारी पडली असल्याने आरोग्य यंत्रनेत खळबळ उडाली आहे. ...
जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले तथा मुख्य कार्यपालन अधिकारी आशुतोष सलिल यांनी सध्या गावागावांत जाऊन ग्रामस्थांच्या भेटी घेणे सुरु केले आहे. या भेटींमध्ये जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी ...
चिमूर तालुक्यातील भीसी वनक्षेत्रातंर्गत येणाऱ्या एफडीसीएमच्या राखीव वनक्षेत्रावरील कक्ष क्रमांक १७ मध्ये मंगळवारी स्फोटकांच्या साहित्यासह दोन दुचाकी आढळून आल्या. ताडोबा अंधारी व्याघ्र ...
जिल्ह्यात जवळपास ५ हजाराच्यावर बांबू कारागीर आहे. बांबूपासून टोपली, सुप अशा विविध वस्तू बनवून आपला उदरनिर्वाह चालवित आहे. मात्र त्यांना वनविभागाकडून हिरवे बांबू उपलब्ध करून दिल्या जात नाही. ...
मागील सहा दिवसांपासून जिल्हा परिषदेसमोर सुरू असलेले शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचे उपोषण आंदोलन अखेर सुटले आहे. शिक्षणाधिकारी रविकांत देशपांडे यांनी महिलांना पूर्ववत कामावर रूजू करून घ्या, ...
शहरात वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. जटपुरागेट परिसरात तर वाहतुकीच्या कोंडीमुळे वाहनधारक तसेच पादचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागतो. येथील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी ...
बल्लारपूर नगर परिषदेच्या २०११ च्या निवडणुकीत स्विकृत सदस्य पदाची निवडणूक झाली. या निवडणूकीत निवडीसाठी लागणाऱ्या पात्रता नियमांना नगरसेवक राजु झोडे यांनी बगल देत सदस्यत्त्व ...
सावली तालुक्यातील ४ हजार ५४२ हेक्टर शेतीला वरदान ठरणारी वाघोली बुट्टी उपसा सिंचन योजना २००६ मध्ये सुरु झाली आहे. मात्र, या योजनेच्या व्यवस्थापनाचा खर्चच भागत नसल्याने विद्युत देयके, ...
राजुरा आणि कोरपना तालुक्यांतर्गत वर्धा नदी पट्ट्यात येणाऱ्या गावात कमी दाबाचा विद्युत पुरवठा होत असल्याने मोटार पंप चालत नसून विहिरीत तथा बोअरवेलमध्ये पाणी असूनही शेती सिंचनापासून ...
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुका हा धान उत्पादक तालुका व धानाचे आगार म्हणून ओळखला जातो. मागील तीन वर्षांपासून रासायनिक खते, किटकनाशक औषधे, बी-बियाणे, मजुरीत वाढ झाली आहे. ...