चंद्रपूर येथे महाऔष्णिक विद्युत केंद्राची निर्मिती होण्याच्या अनुषंगाने या मार्गावरील दुर्गापूर येथील ९६.५७, ऊर्जानगर १५.७२ कोंडी (माल) २००.५८, कोंडी चक १८१.९९, नेरी १०५.४२ तसेच रानवेंडली ...
मूल तालुक्यातील सुशी, दाबगाव, मक्ता व परिसरातील गावांच्या शेतशिवारात गेल्या अनेक महिन्यांपासून रानडुकरांचा धुमाकूळ सुरु आहे. यामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. ...
कोरपना तालुक्यातील गडचांदूर या शहराला औद्योगिक शहर म्हणून ओळख आहे. सद्यास्थितीत ३५ हजार लोकसंख्येचे शहर आहे. बहुतांश आर्थिक तसेत शासकीय व्यवहार येथेच होत असतानाही ...
येथील प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडविण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून वेकोलि प्रशासन केवळ आश्वासन देत आहे. अद्यापही गावांत सुविधी पुरविण्यात आल्या नाही. त्यामुळे आता ग्रामस्थ संतापले ...
आदिवासी उपयोजना क्षेत्रातील माध्यमिक शाळांना अनुदान मंजूर असून सुद्धा शासनाकडून नियमित वेतन निधी मिळत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन तीन महिन्यांपासून थकले आहे. ...
कॅनलसाठी अत्यल्प किंमतीत जमीनी दिल्या. कॅनलमधून पाणी येईल व आपल्या जमीनी सिंचीत होणार अशी आशा बाळगून असणाऱ्या शेतकऱ्यांचे स्वप्न तब्बल वीस वर्षानंतर पूर्ण झाले आहे. कॅनलचे ...
जिल्ह्यात मानव-वन्यप्राणी संघर्ष पेटला आहे. गेल्या पाच वर्षात हिस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात ४६ जणांना जीव गमवावा लागला असून या घटनांवर अद्यापही आळा घालता आलेला नाही. त्यामुळे जंगली भागातील नागरिक ...
सर्वसामान्यांची लोकवाहिणी असलेले एसटी महामंडळ ग्रामीण भागातील प्रवाशांना त्यांच्या ठिकाणी पोहचविण्याचे एक साधन आहे. एसटीने अनेक खाचखळग्यांचा प्रवास करीत आजपर्यंत सर्वसामान्य ग्रामीणांना ...
गेल्या काही वर्षांपासून भद्रावती तालुक्यात खरीप व रब्बी शेतीमालाच्या उत्पादनात दिवसेंदिवस घट होत आहे. कधी नैसर्गिक संकट, कधी मनुष्यनिर्मित प्रदूषण, कधी वन्यप्राण्यांचा धुडगूस तर कधी ...
वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांचीे कामे तातडीने करण्याची मागणी साखरी येथील संघर्ष युवा विकास मंडळाच्या वतीने ...