तालुक्यातील काही गावात आजही रस्ते पोहचले नाही. काही गावात पोहचले तेथे रस्त्याची दुरवस्था आहे. त्यामुळे ग्रामस्थ ८ ते १० किमी अंतर पायदळ चालून शहराची एस.टी. पकडत असल्याचे ...
आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अग्निशमन यंत्रणा महत्वाची आहे. परंतु जिल्ह्यातील आठ तालुक्यात अग्निशमन यंत्रणा नसल्याने आगीच्या घटना घडल्यास मोठी दुर्घटना ...
जिल्ह्यातील महिलांची अनेक वर्षांपासून दारुबंदीची मागणी आहे. महिलांनी महाराष्ट्राचे अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभा निवडणुकीत खुले समर्थन दिले होते. ...
बाल माणिक यांचे वास्तव्य तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची साधना असलेल्या गोंदोडा तपोभूमीत १९५९-६० पासून यात्रा महोत्सव पार पडत आहे. या यात्रा महोत्सवाला ५४ वर्षांची परंपरा आहे. ...
मनोरंजनाचे प्रभावी साधन म्हणून दूरचित्रवाहिन्यांना महत्व आहे. करमणूकीच्या माध्यमातून शासनाला लाखो रुपयांचा महसूल मिळत असते. मात्र, केबल आॅपरेटच्या करबुडीत धोरणामुळे ...
महाराष्ट्र शासनाने १ एप्रिल २०१३ पासून सर्व हस्तलिखीत दाखले बंद करुन संगणकीकृत दाखले देण्याचा निर्णय घेतला. १२ नोव्हेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात संगणक परिचालकांचे कामबंद ...
औद्योगिक तालुका म्हणून ओळख असलेल्या कोरपना तालुक्यातील रस्त्यांच्या बांधकामासाठी व डागडुजी, खड्डे बुजविणे, झुडपे तोडणे आदी कामासाठी कोट्यवधी रुपयाचा खर्च झाला आहे. ...
टेमुर्डा वनपरिक्षेत्रात अनेक गावालगत मोठ्या प्रमाणात जंगल आहे. या जंगलात वाघ वगळता इतर वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात आहे. परंतु ५० वर्षानंतर या जंगलात वाघाचे वास्तव्य आढळून ...
दुपारची वेळ, सर्वत्र शांतता. शेतात शेतकरी व मजूर आपल्या कामात मग्न असताना अण्णा नामक व्यक्ती जंगलानजीक बंधाऱ्याजवळ नेहमीप्रमाणे गेला आणि बापरे..! वाघ दिसला! वाघ दिसताच, ...