नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
आंध्र-महाराष्ट्र सिमेवरील १४ गावांचे भूमापन व मोजणी करण्याच्या सूचना माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ३१ जानेवारी २०१४ ला जिवती तालुक्याच्या दौऱ्यादरम्यान केली होती. ...
राज्य शासन दरवर्षी प्रौढ शिक्षणावर लाखो रूपये खर्च करून अशिक्षीत असणाऱ्या नागरिकांना साक्षर करण्यासाठी प्रयत्न करते. मात्र असे असतानाही चंद्रपूर जिल्हा पूर्णत: साक्षर झाला नसल्याची ...
कर्मयोगी बाबा आमटे यांचे शताब्दी वर्ष साजरे केले जात आहे. यामध्ये नवीन नवीन संकल्पना कृतीत उतविल्या जात असताना आनंदवनात कर्मयोगी बाबा आमटे व साधनातार्इंची प्रतिमा ...
धान मळणी यंत्रानंतर आता कृषी क्षेत्रात धान कटाई यंत्राने प्रवेश केला आहे. कृषी क्षेत्राच्या दृष्टीने ही क्रांती असली तरी यामुळे ग्रामीण परिसरातील हजारो शेतमजूर मजुरीपासून वंचित झाले आहेत. ...
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय संस्था चंद्रपूरच्यावतीने युगपुरूष स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून ११ ते १४ जानेवारीदरम्यान ४ दिवसीय ‘क्रांतीकथा’ व्याख्यानमालेचे ...
प्राणाची बाजी लावून सैनिक देशसेवा करतात. आपलेही योगदान देशासाठी असावे, यास्तव विदर्भातील तरुण सध्या सैन्यभरतीसाठी चंद्रपुरात दाखल झाले आहे. मात्र त्यांच्या राहण्यासह ...
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर कर्मवीर मा.सा. उपाख्य दादासाहेब कन्नमवार यांनी उद्योगपतींकडे लक्ष न देता गरिबांचा स्तर उंचावण्याचा प्रयत्न केला. म्हणून ते कर्मवीर झाले. तसेच आपण सुद्धा ...
दुर्गापूर-ताडोबा मार्गावर क्रॉंक्रीट रस्त्याचे बांधकाम दोन वर्षानंतरही पूर्ण झाले नाही. परिणामी या मार्गावर वारंवार अपघात घडत आहे. याला जबाबदार असलेल्या अधिकारी व कंत्राटदाराविरुद्ध ...
जिल्ह्यात लोखंड चोरांची टोळी सक्रिय झाली आहे. शुक्रवारी सायंकाळी येथील एक लोखंडीसाहित्य विक्रीचे दुकान फोडून चोरट्यांनी दीड लाखांचा मुद्दमाल लंपास केला. ...
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये मागील अनेक दिवसांपासून खोकल्याचे औषध तथा अन्य औषधांचा तुडवडा आहे. यामुळे रुग्णांना आर्थिक भार सहन करावा लागत आहे. ...