झटपट निकाल हे लोक न्यायालयाचे वैशिष्ट्य आहे. यामध्ये प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांचा आपसी समझोत्याने समक्ष निकाल लावला जातो. त्या आदेशाला न्यायालयाच्या हुकूमनामा एवढेच महत्त्व असते व अंमलबजावणीही करता येते. त्यामुळे वेळ, पैसा व श्रमाची बचत होते. वादा ...
ज्येष्ठांसाठी आता पोस्ट कार्यालय धावून आले असून, पोस्टमन ज्येष्ठांना घरोघरी जाणून जीवनप्रमाणपत्र देणार आहे. एवढेच नाही तर बँक तसेच शासकीय कार्यालयात प्रमाणपत्र पोहोचविण्याचे कामही पोस्टच करणार आहे. त्यामुळे ज्येष्ठांना काही प्रमाणात का होईना दिलासा ...
महिलांमध्ये जागृती नसल्यामुळे अत्याचार होतो. मात्र, कुठे दाद मागावी याची जागृती नसल्याने अन्याय सहन करावा लागतो. यासाठी राज्य महिला आयोगाने राज्यभरात जनसुनावणी घेणार आहे, अशी माहिती अध्यक्ष चाकणकर यांनी दिली. पोलीस अधीक्षक कार्यालयात भेटीदरम्यान चाक ...
स्वच्छता सर्वेक्षणात महानगर पालिकेला देशात ‘थ्री स्टार’ मिळाले. यावरून मनपा व स्थानिक आमदारांमध्ये ‘स्टार’श्रेयाचे राजकारण सुरू झाले आहे. यामध्ये एका नगरसेवकानेही उडी घेऊन रंगतच आणली आहे. ...
जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीमध्ये ८२ जागांसाठी २१ डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. यासाठी ४५० जणांनी अर्ज दाखल केले होेते. बुधवारी झालेल्या अर्ज छाननीमध्ये ७८ अर्ज बाद झाले आहे. ...
एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला आहे. मागील एक महिन्यापेक्षा अधिक काळापासून संप सुरू असल्याने प्रवाशांचे हाल सुरू आहेत. कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये पाच हजार रुपयांची वाढ करण्यात आली. तसेच का ...
कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यामुळे आरोग्य विभागाने सुटकेचा नि:श्वास सोडला होता. मात्र, आता पुन्हा ओमायक्राॅनचा प्रसार सुरू झाल्याने आरोग्य विभागाची धावपळ सुरू झाली आहे. बाहेरच्या देशातून येणाऱ्या नागरिकांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. जिल्ह्यात य ...
Chandrapur News आई आणि वडिलांच्या मधात ‘ती’ आल्याने घरातील वातावरण बिघडले. ही बाब असह्य झाल्याने दोन मुलांनी वडिलांची प्रेयसी असलेल्या ‘ती’चा धारदार शस्त्राने हत्या करून काटा काढला. ...
विनामास्क प्रवास करणारा प्रवासी ज्या वाहनातून प्रवास करीत असेल त्या वाहनचालकांवर दंड थोपाटण्यात येणार आहे. त्यामुळे विनामास्क फिरणाऱ्यांवर चाप बसणार आहे. ...
आदिवासीबहुल भागातील विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट शिखर सर केले. या पंचरत्न शौर्यविरांना शासनाकडून २५ लाख प्रत्येकी सानुग्रह अनुदान देण्यात आले व सोबतच नोकरीचे आश्वासनही देण्यात आले. मात्र, अद्याप त्याची पूर्तता करण्यात आलेली नाही. ...