खासदार निधीतून उभारण्यात आलेल्या बाल उद्यानाचे शिवनेरी हे नाव बदलविण्यात येत असल्याच्या शंकेने काँग्रेसच्या काही युवा कार्यकर्त्यांनी कार्यक्रमस्थळी येऊन प्रश्न उपस्थित केला. यातून भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. ...
आदिवासी तरुण, तरुणींनी उद्योजक म्हणून पुढे यावे, विशेष जागा आरक्षित करून प्राधान्य देण्याबाबतही या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. लवकरच काही प्रमुख उद्योजकांची बैठक घेऊन या एमआयडीसीमध्ये नवीन उद्योग उभारण्याकरिता विनंती करेन, असेही सुधीर मुनगंटीवार म्ह ...
जो निर्णय मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी घेण्यात आला, तसाच एक वाॅर्ड, एक नगरसेवक महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकेसाठी लागू करण्यात यावा, अशी मागणी घेऊन संभाजी ब्रिगेडतर्फे तीन वॉर्ड, एक प्रभाग विधेयकाची मनपासमोर होळी करण्यात आली. ...
शहरांमध्ये पेट्रोल व डिझेलच्या दराने शंभरी पार केली आहे. गॅसचे वाढते दर माता-बहिणींच्या डोळ्यात अश्रू आणत आहेत. मोदी सरकारची ही साडेसात वर्षे जणू महागाईची साडेसातीच असल्याची टीका खासदार बाळू धानोरकर यांनी केली. ...
Chandrapur : नाटकांचा काळ दिवाळीपासून सुरू होऊन होळीपर्यंत चालतो. चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली व गोंदिया या चार प्रमुख जिल्ह्यांतील बहुतेक गावांत मंडईचे आयोजन होते. ...
शहरातील महाविद्यालये पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहेत. त्यामुळे महाविद्यालयीन १८ वर्षांवरील सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोविड १९ लसीकरण प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत शहरातील विविध महाविद ...
शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत शिथिलता दिली आहे. महाविदयालय, औदयोगिक आस्थापना, चित्रपटगृह व ॲम्युझमेंट पार्क, खेळाडूंच्या सरावासाठी मैदाने, सांस्कृतिक कार्यक्रमांना अटी व शर्तीच्या अधीन राहून सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. २३ ऑक्टोबरपर्यंत जिल्हय ...
‘ज्या गावात नाटक नाही, असा गाव झाडीत नाही’ ही म्हण गेल्या काही वर्षांत झाडीपट्टीत चांगलीच रूढ झाली आहे. नाटकाचा हा सीझन दिवाळीपासून सुरू होतो आणि होळीपर्यंत चालतो. ...
भद्रावती शहरापासून चार किलोमीटर अंतरावरील बरांज तांडा या मागासलेल्या गावातील व लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयाचा अकरावी कला या वर्गातील १६ वर्षीय रोहित रवींद्र नागपुरे या विद्यार्थ्याची भारत देशाबाहेरील दुबई या देशाच्या शारजहाँ येथे क्रिकेट खेळासाठी निव ...