नागपूर : गोपालनगरातील एका तरुणाने आज गळफास लावून आत्महत्या केली. राहुल कैलास सेलोटे (वय २७) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो गोपालनगर तिसऱ्या बसथांब्याजवळ राहात होता. ...
- दिल्लीला झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत पारितोषिक मिळविणारे विद्यार्थी दिव्यांशी द्विवेदी, प्रतीक्षा मिश्रा, आँचल शर्मा, रिया विश्वकर्मा, मौसमी ठाकूर, रेखा तिवारी, प्रिया चव्हाण, अंशुमन प्रजापती आणि जयशंकर त्रिपाठी. ...
२६ आॅगस्ट १९९३ रोजी दारूबंदी झालेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यात तसेच छत्तीसगड व तेलंगणा राज्याच्या भागात मोठ्या प्रमाणावर दारू दुकान आहेत. ...
भारतीय संस्कृतीतील गायीला मातेचे स्थान दिले जाते. परंतु काही दलालांमार्फत या गो-मातेला कसायाच्या हाती सोपविले जाते. परिणामी गोवंशाच्या होणाऱ्या बेसूमार कत्तलीमुळे बैलांची संख्यावाढ घटली आहे. ...
वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या सास्ती कोळसा खाणीत १९९८ मध्ये नवीन सीएचपीचे काम सुरू झाले आणि सुरू झालेले काम मधेच बंद करण्यात आले आहे. ...
जमिनीचा पट्टा हा आपल्याला शासनाकडून मिळालेला हक्काचा दाखला असतो. मात्र, आंध्र सीमेवरील १४ गावातील शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टेच मिळालेले नाही. येथील शेतकरी जमीन ...